शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

शहरात लवकरच ‘फोर-जी’ येणार

By admin | Updated: October 17, 2014 23:57 IST

औरंगाबाद : शहर लवकरच ‘थ्री-जी’च्या पुढील ‘फोर-जी’च्या रेंजमध्ये येणार आहे.

औरंगाबाद : शहर लवकरच ‘थ्री-जी’च्या पुढील ‘फोर-जी’च्या रेंजमध्ये येणार आहे. इंटरनेटच्या सेवेतील ही अत्याधुनिक क्रांती औरंगाबादकरांना अनुभवायला मिळणार आहे. ३० आॅक्टोबर रोजी प्राथमिक स्वरूपात या सेवेचे उद्घाटन उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. सूतगिरणी परिसरात फोर-जी टॉवरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १० कि़मी.च्या रेंजमध्ये ही सेवा सुरुवातीला देण्यात येणार आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये औरंगाबादचा समावेश आहे. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि औरंगाबाद या शहरांत एकाच दिवशी ‘फोर-जी’च्या सेवेस प्रारंभ होणार आहे. सध्या शहरात १२५ टॉवर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. नेटवर्क उभारण्यासाठी रिलायन्स जिवा इन्फोकॉम लि.चे कंत्राटदार काम करीत आहेत. शहरातील अंतर्गत असलेले सुमारे २५० कि़मी. रस्त्यांच्या बाजूला केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कंपनीने पालिकेला ३६ कोटी रुपये दिले आहेत, तर १२५ ठिकाणची जागाही टॉवर उभारणीसाठी देण्यात आली आहे.