शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात होणार बहुरंगी लढती

By admin | Updated: September 26, 2014 01:55 IST

औरंगाबाद : शिवसेना-भाजपा महायुती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांचा घटस्थापनेच्या दिवशीच घटस्फोट झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

औरंगाबाद : शिवसेना-भाजपा महायुती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांचा घटस्थापनेच्या दिवशीच घटस्फोट झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे, अशी लढत यावेळच्या विधानसभा निवडणुकीत होत आहे. नऊ तालुक्यांतून उमेदवार उभे करण्यासाठी सर्व पक्षांनी तातडीने सर्व याद्या हाताशी घेऊन उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे. सेना-भाजपाची मैत्री तुटण्यापूर्वी सेनेकडे ६, तर भाजपाकडे ३ मतदारसंघ होते. राष्ट्रवादीकडे ३ तर काँग्रेसकडे ६ मतदारसंघ होते. आता या सर्व पक्षांना ९-९ उमेदवार रिंगणात उतरवून भाग्य अजमावे लागणार आहे. या प्रमुख पक्षांशिवाय मनसे, महाराष्ट्र लोकशाही आघाडी, बसपा व एमआयएमही काही मतदारसंघांतून उमेदवार उतरविणार आहे.