शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आवर्तनाच्या हमीशिवाय उन्हाळी पीकपेरणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:05 IST

औरंगाबाद : खरीप, रब्बीनंतर आता उन्हाळी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या बीडमध्ये १६८९ हेक्टर तर ...

औरंगाबाद : खरीप, रब्बीनंतर आता उन्हाळी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या बीडमध्ये १६८९ हेक्टर तर जालना जिल्ह्यात ६३३ हेक्टर उन्हाळी पिकांची लागवड झाली आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या उगवणीची अद्याप नोंद नाही. चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठे तुडुंब असले तरी आवर्तनाची सोय तिथेच तिसऱ्या हंगामाचा पर्याय शेतकऱ्यांना निवडलेला दिसून येत आहे.

या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा अधिक झाला. सध्या विहिरी, शेततळ्यांत चांगला साठा असला तरी यावर उन्हाळी पेरणीची हिंमत शेतकऱ्यांतून केली गेलेली नाही; तर आवर्तनाची हमीची सोय असेल तिथे मात्र, उन्हाळी पेरणी जोरात असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक उन्हाळी पेरणी झाली. मात्र, अद्याप उगवणीची नोंद कृषी विभागाकडे झालेली नाही. गव्हाच्या काढणीलाही सुरुवात झाली असून मोठे क्षेत्र असलेल्या ठिकाणी हार्वेस्टरची मदत घेतली जात आहे. बीड जिल्ह्यात ७० हेक्टरवर उन्हाळी मका, ९२८ हेक्टरवर उन्हाळी तृणधान्य, १११ हेक्टरवर कडधान्ये, ५७८ हेक्टरवर उन्हाळी भुईमुगाची पेरणी झाली; तर जालना जिल्ह्यात २८९ हेक्टरवर उन्हाळी मका, ६१ हेक्टर तृणधान्य, २७६ हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे सरासरी पेरणीक्षेत्र शून्य दाखविण्यात आले असून, उगवणीनंतर नोंदणी होण्याची शक्यता कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात उन्हाळी भाजीपाला क्षेत्र असून त्यांची गावनिहाय माहिती संकलन सध्या सुरू आहे.