शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

जायकवाडीतून तूर्तास विसर्ग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:06 IST

जायकवाडी धरण ८४.१२ टक्के (६४ टीएमसी) भरलेले असून तूर्तास पाणी सोडण्यात येणार नाही,

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून विभागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जलाशयांची पाण्याची पातळी वाढली आहे. औरंगाबादचा प्रमुख जलस्रोत असलेले जायकवाडी धरण ८४.१२ टक्के (६४ टीएमसी) भरलेले असून तूर्तास पाणी सोडण्यात येणार नाही, अशी माहिती कडा कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बी. एस. स्वामी यांनी दिली.वाढता साठा पाहता जायकवाडीतून पाणी सोडण्यात येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत स्वामी यांना विचारणा केली असता त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले, जायकवाडीतील पाणी पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. नाशिककडून येणारा कमी प्रवाह लक्षात घेता सध्यातरी नदी काठच्या गावांना चिंता करण्याची गरज नाही.पैठणमध्ये पाणी घुसू देणार नाही...जायकवाडी धरणात साठा वाढण्याच्या पार्श्वभूमीवर तेथील कर्मचाºयांना विशेष प्र्रशिक्षण देण्यात आले. स्वामी यांनी पैठणमध्ये जाऊन तेथील कर्मचाºयांना आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सर्व अभियंत्यांचा आम्ही सराव घेतला असून कुठल्याही परिस्थितीत पैठणमध्ये पाणी शिरणार नाही, याची काळजी घेतली जाईल.