शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

जायकवाडीतून तूर्तास विसर्ग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:06 IST

जायकवाडी धरण ८४.१२ टक्के (६४ टीएमसी) भरलेले असून तूर्तास पाणी सोडण्यात येणार नाही,

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून विभागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जलाशयांची पाण्याची पातळी वाढली आहे. औरंगाबादचा प्रमुख जलस्रोत असलेले जायकवाडी धरण ८४.१२ टक्के (६४ टीएमसी) भरलेले असून तूर्तास पाणी सोडण्यात येणार नाही, अशी माहिती कडा कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बी. एस. स्वामी यांनी दिली.वाढता साठा पाहता जायकवाडीतून पाणी सोडण्यात येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत स्वामी यांना विचारणा केली असता त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले, जायकवाडीतील पाणी पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. नाशिककडून येणारा कमी प्रवाह लक्षात घेता सध्यातरी नदी काठच्या गावांना चिंता करण्याची गरज नाही.पैठणमध्ये पाणी घुसू देणार नाही...जायकवाडी धरणात साठा वाढण्याच्या पार्श्वभूमीवर तेथील कर्मचाºयांना विशेष प्र्रशिक्षण देण्यात आले. स्वामी यांनी पैठणमध्ये जाऊन तेथील कर्मचाºयांना आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सर्व अभियंत्यांचा आम्ही सराव घेतला असून कुठल्याही परिस्थितीत पैठणमध्ये पाणी शिरणार नाही, याची काळजी घेतली जाईल.