शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जायकवाडीतून तूर्तास विसर्ग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:06 IST

जायकवाडी धरण ८४.१२ टक्के (६४ टीएमसी) भरलेले असून तूर्तास पाणी सोडण्यात येणार नाही,

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून विभागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जलाशयांची पाण्याची पातळी वाढली आहे. औरंगाबादचा प्रमुख जलस्रोत असलेले जायकवाडी धरण ८४.१२ टक्के (६४ टीएमसी) भरलेले असून तूर्तास पाणी सोडण्यात येणार नाही, अशी माहिती कडा कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बी. एस. स्वामी यांनी दिली.वाढता साठा पाहता जायकवाडीतून पाणी सोडण्यात येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत स्वामी यांना विचारणा केली असता त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले, जायकवाडीतील पाणी पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. नाशिककडून येणारा कमी प्रवाह लक्षात घेता सध्यातरी नदी काठच्या गावांना चिंता करण्याची गरज नाही.पैठणमध्ये पाणी घुसू देणार नाही...जायकवाडी धरणात साठा वाढण्याच्या पार्श्वभूमीवर तेथील कर्मचाºयांना विशेष प्र्रशिक्षण देण्यात आले. स्वामी यांनी पैठणमध्ये जाऊन तेथील कर्मचाºयांना आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सर्व अभियंत्यांचा आम्ही सराव घेतला असून कुठल्याही परिस्थितीत पैठणमध्ये पाणी शिरणार नाही, याची काळजी घेतली जाईल.