शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

जायकवाडीतून तूर्तास विसर्ग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:06 IST

जायकवाडी धरण ८४.१२ टक्के (६४ टीएमसी) भरलेले असून तूर्तास पाणी सोडण्यात येणार नाही,

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून विभागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जलाशयांची पाण्याची पातळी वाढली आहे. औरंगाबादचा प्रमुख जलस्रोत असलेले जायकवाडी धरण ८४.१२ टक्के (६४ टीएमसी) भरलेले असून तूर्तास पाणी सोडण्यात येणार नाही, अशी माहिती कडा कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बी. एस. स्वामी यांनी दिली.वाढता साठा पाहता जायकवाडीतून पाणी सोडण्यात येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत स्वामी यांना विचारणा केली असता त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले, जायकवाडीतील पाणी पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. नाशिककडून येणारा कमी प्रवाह लक्षात घेता सध्यातरी नदी काठच्या गावांना चिंता करण्याची गरज नाही.पैठणमध्ये पाणी घुसू देणार नाही...जायकवाडी धरणात साठा वाढण्याच्या पार्श्वभूमीवर तेथील कर्मचाºयांना विशेष प्र्रशिक्षण देण्यात आले. स्वामी यांनी पैठणमध्ये जाऊन तेथील कर्मचाºयांना आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सर्व अभियंत्यांचा आम्ही सराव घेतला असून कुठल्याही परिस्थितीत पैठणमध्ये पाणी शिरणार नाही, याची काळजी घेतली जाईल.