शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

अटल सौर कृषीपंप योजनेची प्रसिद्धीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:30 IST

राज्य शासनाने शेतकºयांना सौरकृषी पंप वितरित करण्याची योजना जाहीर केली. मात्र या योजनेची जनजागृती व प्रसिद्धीच झाली नाही. गरजू शेतकºयांपर्यंत माहिती पोहोचण्यापूर्वीच सौरपंपासाठी अर्ज सादर करण्याची तारीखही संपली. त्यामुळे गरजू शेतकºयांना लाभ देण्यासाठी या योजनेची प्रभावी जनजागृती व प्रसिद्धी करावी व अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : राज्य शासनाने शेतकºयांना सौरकृषी पंप वितरित करण्याची योजना जाहीर केली. मात्र या योजनेची जनजागृती व प्रसिद्धीच झाली नाही. गरजू शेतकºयांपर्यंत माहिती पोहोचण्यापूर्वीच सौरपंपासाठी अर्ज सादर करण्याची तारीखही संपली. त्यामुळे गरजू शेतकºयांना लाभ देण्यासाठी या योजनेची प्रभावी जनजागृती व प्रसिद्धी करावी व अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. आपले सरकार पोर्टलवर तक्रार करून योजनेची मुदत वाढविण्यासाठी साकडे घालण्यात आले आहे.महाराष्टÑ शासनाने अपारंपरिक उर्जा निर्मिती व अपारंपरिक उर्जा स्त्रोताचा विकास व प्रोत्साहन देण्यासाठी सौर उर्जेवर आधारित सौरऊर्जा कृषीपंप अनुदानावर शेतकºयास देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेतंर्गत दहा एकराच्या आतील पात्र शेतकºयांना ९५ टक्केपर्यंत अनुदानावर सौरऊर्जा कृषीपंप मिळणार आहे.हिंगोली जिल्ह्यात ही योजना आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती या योजनेतील लाभार्थी निवडणार आहे. मात्र या योजनेची प्रसिद्धी किंवा जनजागृतीच झाली नाही.शेतकºयांपर्यंत योजनाची माहिती पोहोचण्यापूर्वीच लाभार्थींचा अर्ज घेण्याची प्रक्रिया संपल्याने आता शेतकºयांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत वसमत तालुक्यातील गुंज येथील उपसरपंच प्रकाश नरवाडे यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार केली. यात सौरऊर्जा कृषीपंप योजनेची माहितीच महावितरणने शेतकºयांना होऊ दिली नसल्याचे नमूद केले आहे. गरजू शेतकºयांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी व अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी प्रकाश नरवाडे यांनी केली आहे.सौरऊर्जा कृषीपंप योजना जाहीर न होताच लाभार्थ्यांची अर्जाची गर्दी झाली हे तर राजकीय शेतकरी किंवा राजकारणाच्या मर्जीतील कार्यकर्तेच असावेत, अशी शंकाही प्रकाश नरवाडे यांनी व्यक्त केली आहे.