शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’चे सादरीकरणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:32 IST

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेवर कोणाचे नियंत्रण आहे, हे कळायला मार्ग नाही. जिल्हाधिकारी दौºयावर असल्याने नव्यानेच रुजू झालेल्या अधिकाºयांना लातूर येथील कार्यक्रमात पाठवावे लागले होते. तर कृषी विभागाकडून योग्य सादरीकरण झाले नव्हते. २३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची ‘व्हीसी’ असल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.

ठळक मुद्देलातूरमध्ये हसे : जालन्याचे झाले रद्द, आता लांबणीचाच निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेवर कोणाचे नियंत्रण आहे, हे कळायला मार्ग नाही. जिल्हाधिकारी दौºयावर असल्याने नव्यानेच रुजू झालेल्या अधिकाºयांना लातूर येथील कार्यक्रमात पाठवावे लागले होते. तर कृषी विभागाकडून योग्य सादरीकरण झाले नव्हते. २३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची ‘व्हीसी’ असल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.हिंगोली जिल्ह्यात मागील दोन वर्षांत कंत्राटदारांचा जणू बहिष्कारच असल्याचे चित्र होते. त्यातच काही कंत्राटदारांनी चांगले काम केले तर काहींनी ते अर्धवटच सोडून दिले. ते पूर्ण करण्याचा रेटा लागला तेव्हा बराच विलंब झाला होता. त्यातच जि.प.सारख्या यंत्रणेने तर नुसत्या निविदा काढण्याचेच सोपस्कार पूर्ण केले होते. ही कामे कधी पूर्ण होतील, हे कळायला मार्ग नाही. यंदा तर त्यामुळे त्यांना कामेच दिली नाहीत. मात्र यात जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण वाढत गेले अन् कृषी विभाग बाजूला पडत गेला.या विभागाचे अधिकारी सचिव असले तरीही त्यांचे फारसे नियंत्रण कोणत्याच बाबीवर नव्हते. तर अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारीच दौºयावर असल्याने इतर अधिकाºयांना सादरीकरणच करता आले नाही. प्रत्यक्ष कामांचीही अशीच बोंब आहे. जिल्हा प्रशासनाच्या सादरीकरणातच या जिल्ह्याचे यश सामावलेले आहे. तर प्रत्येक कामाच्या त्रुटींविषयी बैठकनिहाय झालेल्या चर्चेवर मात्र कोणीच काही उपाय केले नाहीत. त्यामुळे काही ठरावीक कामे जिल्हाधिकाºयांमार्फत तपासून या योजनेचे यश दाखविण्याचा झालेला प्रयत्न आतापर्यंत तरी यशस्वी होता. आता मंत्र्यांसमोर मात्र जालन्याला सादरीकरण करावेच न लागल्याने जुनेच आपल्यातच झालेले कौतुक तेवढेच आपले समजून नव्या कामांना लागावे लागणार आहे.