शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

‘जलयुक्त’चे सादरीकरणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:32 IST

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेवर कोणाचे नियंत्रण आहे, हे कळायला मार्ग नाही. जिल्हाधिकारी दौºयावर असल्याने नव्यानेच रुजू झालेल्या अधिकाºयांना लातूर येथील कार्यक्रमात पाठवावे लागले होते. तर कृषी विभागाकडून योग्य सादरीकरण झाले नव्हते. २३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची ‘व्हीसी’ असल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.

ठळक मुद्देलातूरमध्ये हसे : जालन्याचे झाले रद्द, आता लांबणीचाच निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेवर कोणाचे नियंत्रण आहे, हे कळायला मार्ग नाही. जिल्हाधिकारी दौºयावर असल्याने नव्यानेच रुजू झालेल्या अधिकाºयांना लातूर येथील कार्यक्रमात पाठवावे लागले होते. तर कृषी विभागाकडून योग्य सादरीकरण झाले नव्हते. २३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची ‘व्हीसी’ असल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.हिंगोली जिल्ह्यात मागील दोन वर्षांत कंत्राटदारांचा जणू बहिष्कारच असल्याचे चित्र होते. त्यातच काही कंत्राटदारांनी चांगले काम केले तर काहींनी ते अर्धवटच सोडून दिले. ते पूर्ण करण्याचा रेटा लागला तेव्हा बराच विलंब झाला होता. त्यातच जि.प.सारख्या यंत्रणेने तर नुसत्या निविदा काढण्याचेच सोपस्कार पूर्ण केले होते. ही कामे कधी पूर्ण होतील, हे कळायला मार्ग नाही. यंदा तर त्यामुळे त्यांना कामेच दिली नाहीत. मात्र यात जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण वाढत गेले अन् कृषी विभाग बाजूला पडत गेला.या विभागाचे अधिकारी सचिव असले तरीही त्यांचे फारसे नियंत्रण कोणत्याच बाबीवर नव्हते. तर अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारीच दौºयावर असल्याने इतर अधिकाºयांना सादरीकरणच करता आले नाही. प्रत्यक्ष कामांचीही अशीच बोंब आहे. जिल्हा प्रशासनाच्या सादरीकरणातच या जिल्ह्याचे यश सामावलेले आहे. तर प्रत्येक कामाच्या त्रुटींविषयी बैठकनिहाय झालेल्या चर्चेवर मात्र कोणीच काही उपाय केले नाहीत. त्यामुळे काही ठरावीक कामे जिल्हाधिकाºयांमार्फत तपासून या योजनेचे यश दाखविण्याचा झालेला प्रयत्न आतापर्यंत तरी यशस्वी होता. आता मंत्र्यांसमोर मात्र जालन्याला सादरीकरण करावेच न लागल्याने जुनेच आपल्यातच झालेले कौतुक तेवढेच आपले समजून नव्या कामांना लागावे लागणार आहे.