शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

१२८ गावांत अद्याप नाही नळयोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:04 IST

--- २८१ गावांतील नळयोजना कालबाह्य : जिल्ह्यात १५४२ शाळा, १९० अंगणवाड्यांना नळजोडणीची प्रतीक्षा --- औरंगाबाद : जिल्ह्यात १२८ गावांमध्ये ...

---

२८१ गावांतील नळयोजना कालबाह्य : जिल्ह्यात १५४२ शाळा, १९० अंगणवाड्यांना नळजोडणीची प्रतीक्षा

---

औरंगाबाद : जिल्ह्यात १२८ गावांमध्ये नळ योजना नाही. तसेच २८१ गावांतील नळयोजना कालबाह्य झालेल्या आहेत, तर १५४२ शाळा आणि १९० अंगणवाड्यांना अद्याप नळ कनेक्शन मिळालेले नाही. निधीअभावी रखडलेली ही कामे मार्गी लावण्यासाठी जलजीवन मिशनच्या कृती आराखड्यात मंजूर ४३० कोटींचा निधी मिळण्याकडे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांनी नुकतीच पाणी पुरवठ्याची बैठक घेतली. गावागावात पाणी पोहोचावे, यासाठी शासनाकडून अनेक पाणी योजना राबविल्या जातात. मात्र, औरंगाबाद तालुक्यातील अनेक गावांना शासनाच्या या पाणी पुरवठा योजनांची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. यातच जलजीवन मिशन ही अभिनव योजनादेखील अनेक गावांत पोहोचलेली नाही. यासंदर्भात आयोजित बैठकीस तालुक्यातील सर्व सरपंच, गटविकास अधिकारी, सर्व ग्रामसेवक तसेच सर्व खात्यांचे विभागप्रमुख यांची उपस्थिती होती. अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची माहिती ग्रामस्थांना तसेच गावगाडा चालविणाऱ्या पदाधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचलेली नाही. या योजनेंतर्गत प्रत्येक घराला ५५ लिटर पाणी मिळण्याची तरतूद आहे. मात्र, योजनेची माहितीच गावात पोहोचलेली नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांनी सर्वांची चांगलीच कानउघाडणी केली.