शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कर्जमाफीला विरोध नाही, पण शाश्वत योजनांवर भर

By admin | Updated: April 14, 2017 01:01 IST

लातूर :उत्तर प्रदेशात झालेल्या कर्जमाफीचा अभ्यास आमचे सरकार करीत असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी येथे सांगितले.

लातूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला $ि$िवरोध नाही. मात्र शेतकरी कर्जबाजारीच होऊ नये, यासाठी शाश्वत उपाययोजनांवर आमच्या सरकारचा भर आहे़ तरीही उत्तर प्रदेशात झालेल्या कर्जमाफीचा अभ्यास आमचे सरकार करीत असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी येथे सांगितले. महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ लातूर दौऱ्यावर आलेल्या खा. रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. पंचायत ते पार्लमेंट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. यापूर्वी स्थानिक पातळीवर यश मिळत नव्हते. परंतु, केंद्रात सत्ता आल्यापासून ग्रामपंचायत, नगरपालिकेतही यश मिळत आहे. राज्यात तब्बल अडीच हजार सरपंच भाजपाचे आहेत. तर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक १० अध्यक्ष भाजपाचे झाले़ स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असणे आवश्यक आहे. त्याशिवाय, प्रश्न सुटत नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला मिळत असलेल्या यशाचे गमक काय? यावर खा. दानवे म्हणाले, आम्ही लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. निवडणुका कशा जिंकाव्यात, यासाठी तब्बल १ लाख कार्यकर्त्यांना तीन दिवस मुक्कामी प्रशिक्षण दिले. यात राज्य व केंद्र शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची माहितीही त्यांना देण्यात आली. कार्यकर्त्यांचे संघटन असल्यास काहीही शक्य आहे़