शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

जिल्ह्यातील दहाही पंचायत समिती सभापतींच्या उद्या होणार निवडी

By admin | Updated: March 12, 2017 23:16 IST

लातूर : जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांपैकी ७ पंचायत समित्यांवर भारतीय जनता पार्टीने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले

लातूर : जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांपैकी ७ पंचायत समित्यांवर भारतीय जनता पार्टीने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले असून, ३ पंचायत समित्यांवर काँग्रेसचे सभापती होणार आहेत. त्यादृष्टीने या दोन्ही पक्षांनी सभापती निवडीसाठी तयारी केली असून, प्रशासनाने पीठासन अधिकारी नियुक्त केले आहेत. मंगळवारी १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्या-त्या तहसील कार्यालयांत या निवडी होणार आहेत.लातूर पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे २० पैकी १० सदस्य निवडून आले असून, ३ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. तर भाजपाचे ७ सदस्य या पंचायत समितीत असून, काँग्रेस आघाडीला या पंचायत समितीमध्ये स्पष्ट बहुमत असल्याने काँग्रेसचे सभापती व उपसभापती या पंचायत समितीत असतील. जळकोट पंचायत समितीत ६ पैकी ३ काँग्रेस व १ राष्ट्रवादी व १ अपक्ष मिळून जळकोट पंचायत समितीवर काँग्रेसचा सभापती होणार आहे. भाजपाचा या पंचायत समितीत केवळ एकच सदस्य निवडून आल्याने या पंचायत समितीत त्यांचा दावा असणार नाही. औसा तालुक्यात १८ पैकी ९ जागा काँग्रेसने जिंकल्या असून, बहुमतासाठी एक जागा कमी असल्याने काँग्रेस नेतृत्वाकडून टेकू मिळविण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, या पंचायत समितीत भाजपाचे ५, राष्ट्रवादीचे २, शिवसेना व मनसेचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला आहे. एका सदस्याचा टेकू मिळवून काँग्रेस या ठिकाणी सत्ता प्रस्थापित करील, अशी चर्चा आहे. (प्रतिनिधी)