शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

सामूहिक शेततळ्यांचे उद्दिष्ट ठरेना

By admin | Updated: July 27, 2016 00:50 IST

औरंगाबाद : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या (एनएचएम) सामूहिक शेततळ्यांसाठी जिल्ह्यातील फलोत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

औरंगाबाद : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या (एनएचएम) सामूहिक शेततळ्यांसाठी जिल्ह्यातील फलोत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. परंतु यंदा जुलै महिना संपत आला तरी चालू वर्षाचे जिल्ह्याचे उद्दिष्ट ठरलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत आहे.चार वर्षांपासून संपूर्ण जिल्हा दुष्काळात होरपळून निघत आहे. या पार्श्वभूमीवर फलोत्पादक शेतकऱ्यांना शेततळ्यांचे अधिकच महत्त्व वाटत आहे. राष्ट्रीय फलोत्पादक अभियानांतर्गत शेततळ्यांसाठी शंभर टक्के अनुदान मिळत असल्यामुळे या शेततळ्यांना आधीच भरपूर मागणी आहे. आता ही मागणी आणखी वाढली आहे. परंतु यंदा जुलै महिना संपला तरी या योजनेचा निधी किंवा उद्दिष्ट ठरलेले नाही. मागील वर्षी जिल्ह्यासाठी या योजनेंतर्गत जे शेततळ्यांचे उद्दिष्ट होते, ते उद्दिष्ट पूर्ण झाले. यंदा ही मागणी आणखी वाढली आहे. दररोज शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे विचारणा होत आहे. परंतु उद्दिष्टच ठरलेले नसल्यामुळे अधिकाऱ्यांकडून त्यांना थांबण्याचा सल्ला दिला जात आहे. या योजनेत सामूहिक तत्त्वावर म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त फलोत्पादक शेतकऱ्यांना एक शेततळे मंजूर केले जाते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडे फळबागा असणे आवश्यक आहे. या योजनेत शेततळे खोदणे आणि त्यात प्लास्टिक पन्नी टाकण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.