शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

पावसाळ्यातही मराठवाड्याचा टँकरवाडा

By admin | Updated: June 16, 2016 00:13 IST

औरंगाबाद : मराठवाडा विभागातील २,९७२ गावे आणि १ हजार १७ वाड्यांना ४ हजार १५ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. आज १४ जूनपर्यंत ही सर्वात मोठी टँकरची आकडेवारी आहे.

औरंगाबाद : मराठवाडा विभागातील २,९७२ गावे आणि १ हजार १७ वाड्यांना ४ हजार १५ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. आज १४ जूनपर्यंत ही सर्वात मोठी टँकरची आकडेवारी आहे. पावसाळा सुरू झाला असताना विभागात ६० लाख ५९ हजार २७५ ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या वर्षी मे अखेरपर्यंत ३ हजारांच्या आसपास टँकरचा आकडा गेला होता. जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर १ हजार टँकरचा आकडा होता. यावर्षी जूनच्या दुसऱ्या आठवडाअखेरपर्यंत ४ हजार टँकरचा आकडा कायम आहे. विभागात १० जूनपर्यंतच्या अहवालानुसार टँकरची संख्या जून अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. विभागात एकूण ८ हजार ३४ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मागील आठवड्यात २ हजार ९५६ गावे आणि १ हजार २७ वाड्यांना ४ हजार ३ टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते. अशाप्रकारे पावसाळ्यातही मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे.४९६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यात ३ जूनपर्यंत ४९६ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यातील २६२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात आली आहे. ११६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. ११३ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ७५, जालन्यात ४७, परभणी ४६, हिंगोली २८, नांदेड ७६, बीडमध्ये ९१, लातूर ६२, उस्मानाबादमध्ये ७१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.