शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
5
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
6
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
7
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
8
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
9
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
10
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
11
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
12
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
13
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
14
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
15
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
16
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
17
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
18
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
19
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
20
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

पावसाळ्यातही मराठवाड्याचा टँकरवाडा

By admin | Updated: June 16, 2016 00:13 IST

औरंगाबाद : मराठवाडा विभागातील २,९७२ गावे आणि १ हजार १७ वाड्यांना ४ हजार १५ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. आज १४ जूनपर्यंत ही सर्वात मोठी टँकरची आकडेवारी आहे.

औरंगाबाद : मराठवाडा विभागातील २,९७२ गावे आणि १ हजार १७ वाड्यांना ४ हजार १५ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. आज १४ जूनपर्यंत ही सर्वात मोठी टँकरची आकडेवारी आहे. पावसाळा सुरू झाला असताना विभागात ६० लाख ५९ हजार २७५ ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या वर्षी मे अखेरपर्यंत ३ हजारांच्या आसपास टँकरचा आकडा गेला होता. जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर १ हजार टँकरचा आकडा होता. यावर्षी जूनच्या दुसऱ्या आठवडाअखेरपर्यंत ४ हजार टँकरचा आकडा कायम आहे. विभागात १० जूनपर्यंतच्या अहवालानुसार टँकरची संख्या जून अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. विभागात एकूण ८ हजार ३४ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मागील आठवड्यात २ हजार ९५६ गावे आणि १ हजार २७ वाड्यांना ४ हजार ३ टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते. अशाप्रकारे पावसाळ्यातही मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे.४९६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यात ३ जूनपर्यंत ४९६ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यातील २६२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात आली आहे. ११६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. ११३ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ७५, जालन्यात ४७, परभणी ४६, हिंगोली २८, नांदेड ७६, बीडमध्ये ९१, लातूर ६२, उस्मानाबादमध्ये ७१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.