शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

टँकरने गाठला ३०० चा पल्ला

By admin | Updated: May 1, 2015 00:50 IST

बीड : दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत आहे तसतसे पाणीटंचाई रौद्र रूप धारण करीत आहे. हातपंप, विहीर, बोअर तळ गाठू लागले आहेत. आज घडीला जिल्ह्यात २९७ टँकर सुरू आहेत.

बीड : दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत आहे तसतसे पाणीटंचाई रौद्र रूप धारण करीत आहे. हातपंप, विहीर, बोअर तळ गाठू लागले आहेत. आज घडीला जिल्ह्यात २९७ टँकर सुरू आहेत. ग्रामस्थांच्या टँकर मागणीसाठी तहसील कार्यालयाला चकरा वाढू लागत असल्याचे चित्र गुरूवारी पहावयास मिळाले.मागील तीन वर्षांपासून पाणीपातळीत म्हणावी तशी वाढ झालेली नाही. परिणामी पाण्याचे स्त्रोत कोरडे पडू लागले आहेत. जिल्ह्यातील आष्टी, शिरूर कासार, पाटोदा, परळी या तालुक्यांमध्ये पाण्याची भीषण स्थिती आहे. गेवराई तालुका गोदाकाठी असतानाही येथील बोअर तळ गाठू लागले आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्याऐवजी पाणी आणण्यासाठी जुंपले जात आहे.पावणेपाच लाख नागरिकांना पाणीपुरवठाजिल्हा प्रशासन आजघडीला जिल्ह्यात ४ लाख ८३ हजार ६०८ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करीत आहे. यामध्ये आष्टी तालुक्यात सर्वाधिक ८० टँकर सुरू आहेत. शिरूर कासारमध्ये १५ टँकरचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईबाबत आढावा बैठक झाली. बैठकीमध्ये तहसीलदारांनी खिरापत वाटल्याप्रमाणे टँकर वाटू नयेत, अशी तंबी दिली होती. याचा परिणाम गावोगावच्या ग्रामस्थांना टँकरसाठी तहसील कार्यालयावर हेलपाटे मारावे लागत आहेत. (प्रतिनिधी)