शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

टँकरने गाठला ३०० चा पल्ला

By admin | Updated: May 1, 2015 00:50 IST

बीड : दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत आहे तसतसे पाणीटंचाई रौद्र रूप धारण करीत आहे. हातपंप, विहीर, बोअर तळ गाठू लागले आहेत. आज घडीला जिल्ह्यात २९७ टँकर सुरू आहेत.

बीड : दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत आहे तसतसे पाणीटंचाई रौद्र रूप धारण करीत आहे. हातपंप, विहीर, बोअर तळ गाठू लागले आहेत. आज घडीला जिल्ह्यात २९७ टँकर सुरू आहेत. ग्रामस्थांच्या टँकर मागणीसाठी तहसील कार्यालयाला चकरा वाढू लागत असल्याचे चित्र गुरूवारी पहावयास मिळाले.मागील तीन वर्षांपासून पाणीपातळीत म्हणावी तशी वाढ झालेली नाही. परिणामी पाण्याचे स्त्रोत कोरडे पडू लागले आहेत. जिल्ह्यातील आष्टी, शिरूर कासार, पाटोदा, परळी या तालुक्यांमध्ये पाण्याची भीषण स्थिती आहे. गेवराई तालुका गोदाकाठी असतानाही येथील बोअर तळ गाठू लागले आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्याऐवजी पाणी आणण्यासाठी जुंपले जात आहे.पावणेपाच लाख नागरिकांना पाणीपुरवठाजिल्हा प्रशासन आजघडीला जिल्ह्यात ४ लाख ८३ हजार ६०८ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करीत आहे. यामध्ये आष्टी तालुक्यात सर्वाधिक ८० टँकर सुरू आहेत. शिरूर कासारमध्ये १५ टँकरचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईबाबत आढावा बैठक झाली. बैठकीमध्ये तहसीलदारांनी खिरापत वाटल्याप्रमाणे टँकर वाटू नयेत, अशी तंबी दिली होती. याचा परिणाम गावोगावच्या ग्रामस्थांना टँकरसाठी तहसील कार्यालयावर हेलपाटे मारावे लागत आहेत. (प्रतिनिधी)