शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

कर्जमाफी,हमी भावाचा ठराव घ्यावा

By admin | Updated: April 30, 2017 00:23 IST

जालना : महाराष्ट्र दिनी राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा होणार आहेत.

जालना : महाराष्ट्र दिनी राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा होणार आहेत. या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतीमालाला हमी भाव मिळावा, याबाबत ठराव घ्यावा, असे आवाहन कॉँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जेथलिया यांनी म्हटले आहे की, शेतकरी कर्जमाफी होऊन सातबारा कोरा झाला पाहिजे व शेती मालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल इतका हमीभाव देण्याची मागणी सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी सनदशीर प्रयत्न म्हणून विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभेत हा ठराव मंजूर करण्याचे आवाहन केल्याचे जेथलिया यांनी म्हटले आहे. हजारो ग्रामपंचायतींना ई-मेल पाठवण्यात आले आहेत. टपालाव्दारेही कळविण्यात आल्याचे ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफी व हमीभावाची लढाई निर्णायक टप्प्यावर आली असल्याचे नमूद करुन जगाचा पोशिंदा बळीराजाच्या हक्कासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जालना जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील अधिकारी ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करुन मांडण्याच्या अनुषंगाने सर्व कॉँग्रेस तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबत बैठक घेऊन बाबत रणनिती आखली असल्याची माहिती जेथलिया यांनी पत्रकात दिली आहे. शेतकरी कर्जमाफी व हमीभाव या मागणीसाठी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी राज्य विधीमंडळात अक्रमक भूमिका घेतली असून प्रारंभी अक्रमक भूमिका व त्यांनतर काढण्यात आलेल्या राज्यव्यापी संघर्ष यात्रेमुळे सरकार प्रचंड दबावाखाली आले असल्याचे नमूद करुन जेथलिया यांनी म्हटले आहे.