शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या स्वराज, यथार्थ यांना सुवर्ण, स्पर्श जाधवला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:22 IST

नाशिक येथे नुकत्याच झालेल्या १0 वर्षांखालील राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या स्वराज डोंगरे, यथार्थ थोरात यांनी सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राला विजेतेपद जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. औरंगाबादच्याच स्पर्श जाधव, कनक पाटील यांनी रौप्य, आस्था छाबडा, यथार्थ कुलकर्णी, पार्थ आहेर, अनुश्री काटेकर व जान्हवी नवपुते यांनी कास्यपदक जिंकताना आपला विशेष ठसा उमटवला.

औरंगाबाद : नाशिक येथे नुकत्याच झालेल्या १0 वर्षांखालील राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या स्वराज डोंगरे, यथार्थ थोरात यांनी सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राला विजेतेपद जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. औरंगाबादच्याच स्पर्श जाधव, कनक पाटील यांनी रौप्य, आस्था छाबडा, यथार्थ कुलकर्णी, पार्थ आहेर, अनुश्री काटेकर व जान्हवी नवपुते यांनी कास्यपदक जिंकताना आपला विशेष ठसा उमटवला.औरंगाबादचा उदयोन्मुख प्रतिभवान खेळाडू असणाऱ्या स्वराज डोंगरेने फॉईलमध्ये, तर यथार्थ थोरात याने सेबर प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. स्पर्श जाधवने सेबर, कनक पाटीलने फॉईल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. आस्था छाबडा, यथार्थ कुलकर्णी, पार्थ आहेर, अनुश्री काटेकर व जानव्ही नवपुते यांनी आपापल्या गटात कास्यपदके जिंकली. विशेष म्हणजे स्वराज डोंगरे याने सर्वसाधारण विजेतेपदासाठीच्या निर्णायक लढतीत उत्तर प्रदेशच्या खेळाडूचा ५-0 असा धुव्वा उडवत महाराष्ट्राच्या अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. या कामगिरीबद्दल राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दिनेश वंजारे, संजय भूमकर, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, सागर मगरे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.