शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

पुरवठादारांचे नऊ कोटी रु. थकले...

By admin | Updated: December 17, 2015 00:17 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील साखर पुरवठादारांचे ९ कोटी रुपये थकले आहेत. मागील वर्षी ४ कोटींचा निधी मंजूर होऊनही पुरवठा विभागाकडून ती रक्कम साखर नॉमिनींना न दिल्याने ती परत गेल्याचा आरोप होत आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील साखर पुरवठादारांचे ९ कोटी रुपये थकले आहेत. मागील वर्षी ४ कोटींचा निधी मंजूर होऊनही पुरवठा विभागाकडून ती रक्कम साखर नॉमिनींना न दिल्याने ती परत गेल्याचा आरोप होत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सरकारकडून ही रक्कम मिळत नसल्याने नॉमिनींनी उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. साखर पुरवठा करण्यासाठी वाहतूक कमिशन, वेळोवेळी वाढविण्यात आलेले कमिशन, तसेच १० ते २० टक्के वाहतुकीसाठी केलेली कपात, १० टक्के मार्जिन मनी, नॉमिनीकडून घेण्यात आल्यानंतरही पुरवठा विभागाकडून ही रक्कम नॉमिनींना परत करण्यात आलेली नाही. २००१ पासून मार्र्जिन मनी घेण्यात आले, तर २००५ पासून २०१४ पर्यंत १० टक्के कपात केलेली रक्कम थकली आहे. साखर नॉमिनींचे स्वतंत्र रेकॉर्ड जिल्हा पुरवठा कार्यालयात ठेवण्यात आले असले तरी हे रेकॉर्ड सापडत नसल्याने कर्मचाऱ्यांसह नॉमिनी हैराण झाले आहेत. या रेकॉर्डमध्ये प्रत्येक नॉमिनींच्या थकीत रकमेची कागदपत्रे असून, त्याआधारे ही रक्कम मिळणार आहे. परंतु रेकॉर्ड गायब झाल्यामुळे पुरवठा विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. साखर नॉमिनींची थकीत रक्कम देण्यास पुरवठा विभागाकडून टाळाटाळ होत असल्याने नॉमिनींनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. वर्षभरापासून पाठपुरावा करूनही रक्कम मिळालेली नसल्याचे नॉमिनींनी सांगितले.