शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

सूर्य कोपला; जिल्ह्यात पारा ४३ अंशावर

By admin | Updated: May 1, 2015 00:51 IST

बीड : जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या चार दिवसांच्या कालावधीत कमाल तापमान ४० वरून थेट ४३ अंशावर जाऊन पोहचले आहे. याचा त्रास सर्वांनाच होत आहे.

बीड : जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या चार दिवसांच्या कालावधीत कमाल तापमान ४० वरून थेट ४३ अंशावर जाऊन पोहचले आहे. याचा त्रास सर्वांनाच होत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी कमाल तापमान ४०.८ तर किमान २४.९ होते. मंगळवारी कमाल तापमान ४२.६ तर किमान २४.६ होते. हेच तापमान बुधवारी कमाल ४३.२ तर किमान २३.१ होते. गेल्या तीन दिवसांमध्ये तापमानामध्ये वाढ होत आहे. चौथ्या दिवशीचे तापमान कायमच राहिले. पारा ४० अंशाहून पुढे गेल्यामुळे वयोवृध्दांसह लहान मुलांचे हाल होत आहेत. घराबाहेर पडल्यास अंगाला अक्षरश: चटके बसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.दिवसभरात प्रचंड ऊन पडत असल्यामुळे रात्रीच्या वेळी जमिनीतून गरम वाफा पडत आहेत. परिणामी अनेकांना रात्री या उकाड्यामुळे झोप येत नाही, असे अनुभव अनेकजण व्यक्त करीत आहेत. आता जर ४३ अंशांच्या पुढे पारा सरकला तर उष्माघाताची शक्यता नाकारता येत नाही. दिवसा मोठ्या प्रमाणावर ऊन पडत असल्यामुळे अनेकजण घराबाहेर पडत नाहीत. दरवर्षी तापमानात वाढ होत असल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहे. टोप्या, गमजांची मागणी वाढली आहे. (प्रतिनिधी)