शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

उन्हाचा पारा ४२ अंशावर !

By admin | Updated: April 15, 2016 00:48 IST

उस्मानाबाद : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. उष्णतेमुळे अबालवृद्ध बेजार होत आहेत. साधारणपणे मागील आठवडाभरापासून तापमानामध्ये सातत्याने वाढ होत आहेत.

चालू वर्षातील सर्वाधिक नोंद : नागरिक होताहेत घामाघूमउस्मानाबाद : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. उष्णतेमुळे अबालवृद्ध बेजार होत आहेत. साधारणपणे मागील आठवडाभरापासून तापमानामध्ये सातत्याने वाढ होत आहेत. गुरूवारी तर चालू वर्षातील सर्वाधिक ४२.१ अंश सेल्सीअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. उष्माघातामुळे आजवर जिल्ह्यातील तीन जणांचा बळी गेला आहे.मार्च महिन्याअखेर कडाक्याच्या उन्हाची चाहूल गाली होती. एप्रिल महिना उजाडल्यानंतर तर तापमानामध्ये सातत्याने वाढ होवू लागली आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाचा पारा काहीअंशी घसरला होता. अवकाळी पाऊस थांबल्यानंतर पुन्हा उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. मागील पाच दिवसांपासून सातत्याने तापमानामध्ये वाढ होवू लागली आहे. गुरूवारी उस्मानाबाद शहराचे तापमान ४२.१ अंशावर पोहोंचले. त्यामुळे नियमितपणे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना चांगलेच चटके जाणवले. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात होत आहे. दुपारी १ ते २ या वेळेत पारा साधारणपणे चाळीशीवर जावून ठेपत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत सूर्याच्या प्रकोपाची तीव्रता जाणवत आहे. उष्माघातामुळे मागील काही दिवसांत जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)असे नोंदविले गेले तापमानतारीखतापमान१० एप्रिल४०.५११ एप्रिल ४०.६१२ एप्रिल ४१.२१३ एप्रिल ४०.६१४ एप्रिल४२.१(तापमान अंश सेल्शीअसमध्ये)अशी घ्या काळजी...वाढत्या उन्हामुळे होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी दिवसभर पांढऱ्या अथवा फिक्कट रंगाचे कपडे वापरावेत. शक्यतो उन्हात जाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे. डोक्यावर टोपी किंवा रूमाल बांधवा. डोळ्यांसाठी गॉगल वापरावा. उन्हात फिरल्यानंतर लिंबूपाणी प्यावे. थंड पाण्याने अंग पुसावे. लहान मुले, वयोवृद्धांनी उन्हात जाणे टाळावे. उन्हामुळे काही त्रास झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.