शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

विमा रक्कम कर्जात जमा

By admin | Updated: June 16, 2017 00:50 IST

पाटोदा : शेतकऱ्यांना पीक विम्याचे आलेले पैसे बँकांनी कर्जखाती वळती केले आहेत

विलास भोसले। लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : शेतकऱ्यांना पीक विम्याचे आलेले पैसे बँकांनी कर्जखाती वळती केले आहेत. बँकांनी अशी प्रक्रिया केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे दहा कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. मागील वर्षी शासनाने पीक विम्याचे पैसे कर्जखाती वळती करू नयेत किंवा कपात करू नयेत असे आदेश दिले होते. यंदा शासनाने कर्जमाफी देऊ केल्याने विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्याची मागणी आहे.शेतकऱ्यांना पुरेसा दिलासा देण्याच्या उद्देशाने काही बदल करून पंतप्रधान पीकविमा योजना आखण्यात आली.यामध्ये कर्जदार शेतकरी आणि बिगर कर्जदार शेतकरी असे भाग पाडण्यात आले. पीक कर्ज घेणारा शेतकरी कर्जदार आणि न घेणारा शेतकरी बिगर कर्जदार अशी रचना करण्यात आलेली आहे.बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीकविमा भरणे ऐच्छिक करण्यात आले तर पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पिकविमा बंधनकारक करण्यात आला. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याचा पीक विमा बँकेने परस्पर भरणा करुन हप्त्याचे पैसे कर्जखाती टाकले. पीक विम्याच्या रकमा विमा कंपनीने बँकांकडे पाठवल्या. बँकानी हे पैसे शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात वळती केले. वास्तविक गतवर्षी विम्याचे पैसे कर्जात वसूल करु नयेत असे शासनाचे आदेश आहेत. तरीही बॅँका पीक विम्याची रक्कम कर्जखाती वळती करत आहेत. वसुलीबाबत आदेश असल्याचे बॅँक अधिकारी सांगतात. ही रक्कम वळती करु नये अशी मागणी होत आहे.