शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महिन्यात साखरेचे उत्पादन दुप्पट

By admin | Updated: December 15, 2014 00:48 IST

अशोक कारके, औरंगाबाद गतवर्षीच्या तुलनेत औरंगाबाद विभागातील साखर कारखान्यांनी यंदा हंगामाच्या पहिल्याच महिन्यात तुलनेने चालू वर्षात दुप्पट उसाचे गाळप केले आहे.

अशोक कारके, औरंगाबादगतवर्षीच्या तुलनेत औरंगाबाद विभागातील साखर कारखान्यांनी यंदा हंगामाच्या पहिल्याच महिन्यात तुलनेने चालू वर्षात दुप्पट उसाचे गाळप केले आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन पहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहे. गेली दोन-तीन वर्षे बंद असलेले साखर कारखाने यंदा सुरू करण्यात आले आहेत. ऊस कमी असतानाही यंदा विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेक संचालकांनी साखर कारखाने सुरू केले होते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना काही प्रमाणात नक्कीच होत आहे. २०१३-१४ मध्ये औरंगाबाद विभागात १५ कारखाने सुरू होते. त्यांनी पहिल्या महिन्यात ८५ लाख ४ हजार ९९३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. त्यातून ६ लाख ८० हजार ९७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा विभागात १९ कारखाने सुरू आहेत. त्यांनी पहिल्याच महिन्यात (९ डिसेंबरपर्यंत) १५ लाख ५५ हजार ५१६ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १३ लाख ९ हजार ४८५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यंदा कारखान्याची संख्या वाढल्यामुळे पहिल्या महिन्यात उसाच्या गाळपाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांना जवळचा कारखाना बंद असल्यामुळे शेजारील जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस घातला होता. त्यामध्ये काही कारखान्यांनी ऊस उचलण्यास अधिक वेळ लावल्यामुळे उसाचे वजन घटले आणि त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता.