शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

किचकट अटींमुळे घटले शिष्यवृत्तीचे प्रस्ताव !

By admin | Updated: January 2, 2017 23:57 IST

लातूर आॅनलाईन अर्ज, आधारकार्ड, बँक खाते आणि त्यांचे संलग्नीकरण अशा किचकट अटींमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव घटले आहेत.

हणमंत गायकवाड  लातूरआॅनलाईन अर्ज, आधारकार्ड, बँक खाते आणि त्यांचे संलग्नीकरण अशा किचकट अटींमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव घटले आहेत. विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचे बँक खात्याशी संलग्नीकरण केल्याशिवाय शिष्यवृत्तीच देऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. परिणामी, अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. २०१५-१६ मध्ये ३५ हजार ४८० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. तर यंदा केवळ ७ हजार १५३ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या शिष्यवृत्ती प्रस्तावांचा आणि मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीचा गेल्या तीन वर्षांतील आलेख पाहिला असता ही घट दिसत आहे. समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्तीसाठी केलेले नियम महाविद्यालयांकडून पाळले जात नाही. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर प्रस्ताव प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्नीकरण केले जात नाही. शिवाय, आॅनलाईन अर्ज भरण्यातही काही त्रुटी राहतात. त्यामुळे प्रस्तावांचे प्रमाण कमी झाले आहे. २०१२-१३ मध्ये ३९ हजार ४७६ प्रस्ताव होते. त्यापैकी ३७ हजार ४८ मंजूर झाले. २०१३-१४ मध्ये ४२ हजार ११० प्रस्ताव दाखल झाले. तर ३९ हजार ६६५ मंजूर झाले. २०१४-१५ मध्ये ४० हजार ५२६ प्रस्ताव आले. त्यापैकी ३९ हजार २१९ मंजूर झाले. २०१५-१६ मध्ये ४१ हजार १६ प्रस्ताव आले. त्यापैकी ३५ हजार ४८० प्रस्ताव मंजूर झाले. तर २०१६-१७ मध्ये ३१ हजार १६९ प्रस्ताव आले. त्यापैकी केवळ ७ हजार १५३ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. हा आलेख पाहिला असता दरवर्षी शिष्यवृत्ती प्रस्ताव घटत आहेत. परिणामी, विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहेत.