शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग सुरु करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 20:40 IST

विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वत: उद्योग सुरु करण्यासाठी पुढे येण्याची आवश्कता आहे.

वाळूज महानगर : उद्योेग क्षेत्रात अनेक नवनवीन संधी असून विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वत: उद्योग सुरु करण्यासाठी पुढे येण्याची आवश्कता आहे, असे आवाहन ‘टोस्ट मास्टर्स इंटरनॅशनल’ या जागतिक संघटनेकडून गौरविलेले अभियंता संजीव शेलार यांनी येथे केले.

वाळूज एमआयडीसीत ‘मसिआ’ संघटनेच्या वतीने बुधवारी संघटनेच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात ते प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, उपाध्यक्ष नारायण पवार आदींची उपस्थिती होती.

शेलार म्हणाले की, उद्योग व व्यवसाय वाढीसाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यशस्वी उद्योजक होण्यासाठी संभाषण चातुर्य, उच्च ध्येय व नवनवीन संकल्पना आदी गुण असणे महत्त्वाचे आहेत. उद्योग व्यवसायात केवळ सकारात्मक विचार करणे गरजे आहे. जिद्द व परिश्रमाच्या जोरावरच यशाची शिखरे गाठता येत असल्यामुळे उद्योजक व विद्यार्थ्यांनी मेहनत घेण्याची गरज असल्याचे शेलार यांनी सांगितले.

कार्यक्रमात जिल्ह्यातील ७० विद्यार्थी व ३० उद्योजकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला ‘मसिआ’चे सचिव अर्जुन गायकवाड, मनिष अग्रवाल, सचिन गायके, विकास पाटील, प्रसिद्धी प्रमुख अब्दुल शेख, राजेश मानधनी, अनिल पाटील, सर्जेराव साळुंके, अजय गांधी, भगवान राऊत आदींसह पदाधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

टॅग्स :Walujवाळूज