शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By admin | Updated: June 16, 2014 01:13 IST

बीड: मान्सूनचे दिवस सुरू झाले आहेत. शेतकरी राजा शेतातील कामे पूर्ण करुन वरुणराजाची प्रतीक्षा करू लागली आहे.

बीड: मान्सूनचे दिवस सुरू झाले आहेत. शेतकरी राजा शेतातील कामे पूर्ण करुन वरुणराजाची प्रतीक्षा करू लागली आहे. पाऊस येण्यापूर्वी आपल्या जमिनी कशा पद्धतीने मशागत करणे आवश्यक आहे? त्यासाठी जमिनीची पोषकता कशी असायला हवी आदी बाबींवर विद्यार्थी बीड तालुक्यात मार्गदर्शन करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बीड शहरातील आदित्य कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील काकडहिरा, तिप्पटवाडी येथे जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. या मार्गदर्शनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण टी. मुंडे व के.डी. नागरगोजे यांनी ८० विद्यार्थ्यांचे प्रत्येकी १० याप्रमाणे ८ पथक तयार केले आहेत. हे ८ पथक तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन शेतीबद्दल शेतकऱ्यांना माहिती देत आहेत. हे विद्यार्थी शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करुन त्या शेतामध्ये कोणते पीक घेणे आवश्यक आहे व कोणते पीक जास्त उत्पादन देऊ शकते? यासाठी शेतातील मातीचे परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळेत आणत आहेत. या उपक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत असून, या विद्यार्थ्यांना गावातील शेतकऱ्यांचाही प्रतिसाद मिळत आहे. तिप्पटवाडीचे सरपंच रामहरी चोरमले, उपसरपंच, सुरेश जाधव, काकडहिऱ्याचे पोलीस पाटील अनुरथ बागलाने, नानासाहेब बागलाने यांचे सहकार्य लाभले. कैलास गव्हाणे, सुनील आडे, सागर जाधव, विनायक गिरी, विष्णू जायभाये, रोहिणी बिराजदार, शोभा जाधव, बाईजा चादर, सविता शिंदे, नितीन गाडे, चेतन इंगोले, गणेश पिसे, अमोल देवकते, संदीप ढाळे, जालिंदर जोरे, अशोक खंडागळे, रोहन काळे, सचिन सातपुते, सुनील हारदे आदी विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे.(प्रतिनिधी)