शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

शिक्षणासाठी पैसे नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 17:39 IST

गरीब परिस्थितीमुळे वडिलांकडे आपल्या शिक्षणासाठी पैसे नाहीत या नैराश्यातून एका दहीविच्या मुलाने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देघरची हलाखीची परिस्थिती पाहून तो शाळेत जाण्यास टाळाटाळ करत असे. कृष्णाने नवीन वह्या-पुस्तके घेण्यासाठी वडिलांकडे पैस्यांची मागणी केली.वडिलांनी यासाठी पैसे नसल्याचे सांगताच त्याने शेतात जाऊन गळफास घेतला

ऑनलाईन लोकमत 

हिंगोली, दि. २७ : गरीब परिस्थितीमुळे वडिलांकडे आपल्या शिक्षणासाठी पैसे नाहीत या नैराश्यातून एका दहीविच्या मुलाने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. सेनगाव तालुक्यातील माझोड येथे आज सकाळी हि घटना घडली.   

कृष्णा पालकनाथ जाधव (१६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे नववीपर्यंतचे शिक्षण कडोळी येथेच झाले तर दहावीसाठी गोरेगाव येथे २०१६ मध्ये त्याने प्रवेश घेतला. परंतु;  तो त्यावर्षी नापास झाला होता. यांनतर त्याच्या वडिलाने त्याच शाळेत त्याचा परत प्रवेश घेतला. मात्र, घरची हलाखीची परिस्थिती पाहून तो शाळेत जाण्यास टाळाटाळ करत असे. त्याच्या अशा वागण्याने त्याचे आई - वडील त्याने शाळेत जावे यासाठी तगादा लावत. 

यातच कृष्णाने नवीन वह्या-पुस्तके घेण्यासाठी वडिलांकडे पैस्याही मागणी केली. वडिलांनी यासाठी पैसे नसल्याचे सांगताच त्याने त्याशिवाय शाळेत जाण्यास त्याने नकार दिला. त्याने नकार दिल्याने  वडील त्याच्यावर रागावले. यानंतर तो शेतात निघून आला व तेथेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

कृष्णाचे आई - वडील रोजमजुरी करतात. त्यांच्याकडे केवळ एक एकर कोरडवाहू शेती आहे. त्याच्या मोठ्या भावासही परिस्थितीमुळे  चौथीत असतानाच शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते.