शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण

By admin | Updated: December 19, 2014 00:57 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, प्रशासनाने उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, प्रशासनाने उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला आहे. शिवाय, आहे त्या पाण्याच्या बळकटीकरणासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बुडक्या घेणे, चर खोदणे, नवीन विंधन विहिरी घेणे आदी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सर्व्हेक्षण करीत आहे. भूवैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार नवीन विंधन विहिरी घेण्यात येत असून, जिथे पाणीपातळी घटली आहे, तिथे विंधन विहिरी न घेता जिथे पाणीपातळी बऱ्यापैकी आहे अशा ठिकाणीच विंधन विहिरींना परवानगी दिली जात आहे. त्यासाठी भूवैज्ञानिकांचा अभिप्राय घेतला जात आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई कक्षाने सहामाही पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. २५.५ कोटी रुपयांच्या कृती आराखड्यातून विंधन विहिरी घेणे, टँकरने पाणीपुरवठा करणे, स्त्रोतांचे बळकटीकरण करणे, खाजगी स्त्रोतांचे अधिग्रहण करणे आदी कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५५८ गावे व १२० तांड्यांवरील टंचाईच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. (प्रतिनिधी)४१ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांत उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या निवारणासाठी हा कृती आराखडा असून, जिल्ह्यातील ९४३ गावांमध्ये पाणीटंचाई भासणार नाही, याची काळजी या कृती आराखड्यात घेण्यात आली आहे. जुन्या योजनांची दुरुस्ती, नव्या योजनांना विशेष म्हणून मंजुरी देण्यासाठी या कृती आराखड्यात प्रस्ताव घेतले जाणार आहेत.