शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

विशाल, निलेशच्या आयुष्याची कथाच न्यारी

By admin | Updated: December 3, 2014 00:42 IST

सोमनाथ खताळ , बीड माणसाच्या जीवनात अपंगत्व येणे हा आता एकप्रकारे त्यांच्यासाठी मोठा गुन्हाच असल्याचे दिसून येते़ अपंग असले तर ना कोणी काम देते ना नोकरी़ आयुष्यभर फरफट़ अनेकांचे लग्नही होत नाहीत़

सोमनाथ खताळ , बीडमाणसाच्या जीवनात अपंगत्व येणे हा आता एकप्रकारे त्यांच्यासाठी मोठा गुन्हाच असल्याचे दिसून येते़ अपंग असले तर ना कोणी काम देते ना नोकरी़ आयुष्यभर फरफट़ अनेकांचे लग्नही होत नाहीत़ मात्र अपवादात्मक असे अनेक तरूण आहेत की ते जिद्दीने याला लढा देत आहेत़ कुटूंबाचा गाढा चालविण्यासाठी अवघ्या दिडशे रूपयात दिवसभर नारळ विकण्याचे काम करणाऱ्या दोन युवकांची ही कथाच न्यारी आहे़विशाल माने आणि निलेश मुळे असे या दोन युवकांचे नावे़ विशाल हा शहरातील माळीवेस भागातील रहिवाशी असून त्याच्या घरी पत्नी आणि थकलेले आई-वडील आहेत़ तर निलेश मुळेच्या घरी आई आणि लहान भाऊ आहे़ भावाचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैशाची गरज लागते़ म्हणून दोन्ही पायांनी अपंग असला तरी तो नारळ विकण्याचे काम करतो़ यासाठी त्याला दिवसभरात केवळ दीडशे रूपये मानधन मिळते़ यावरच त्याचे घर चालते़ विशाल माने हा सुद्धा दोन्ही पायाने अपंग आहे़ त्याचे लग्नही अपंग मुलीशीच झाले़ विशाल दहावी पास आहे़ त्याला मोठ्या नोकरीची खुप अपेक्षा होती़ मात्र परिस्थिती आडवी आल्याने त्याला आज दुसऱ्याच्या दुकानावर राहून नारळ विकण्याचे काम करावे लागत आहे़ दिवसभरात मिळालेल्या कमाईतच ते आपल्या कुटूंबाचा गाढा चालवित आहेत़विशाल हा नगर रोडवर नारळ विकण्याचे काम करतो तर निलेश हा जिल्हा रूग्णालयासमोऱ या दोघांनीही जगण्याची ठेवलेली जिद्द आणि नियोजनबद्द चालविलेला संसाराचा गाढा हे एकप्रकारे प्रेरणा घेणारे आहे़