शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

विशाल, निलेशच्या आयुष्याची कथाच न्यारी

By admin | Updated: December 3, 2014 00:42 IST

सोमनाथ खताळ , बीड माणसाच्या जीवनात अपंगत्व येणे हा आता एकप्रकारे त्यांच्यासाठी मोठा गुन्हाच असल्याचे दिसून येते़ अपंग असले तर ना कोणी काम देते ना नोकरी़ आयुष्यभर फरफट़ अनेकांचे लग्नही होत नाहीत़

सोमनाथ खताळ , बीडमाणसाच्या जीवनात अपंगत्व येणे हा आता एकप्रकारे त्यांच्यासाठी मोठा गुन्हाच असल्याचे दिसून येते़ अपंग असले तर ना कोणी काम देते ना नोकरी़ आयुष्यभर फरफट़ अनेकांचे लग्नही होत नाहीत़ मात्र अपवादात्मक असे अनेक तरूण आहेत की ते जिद्दीने याला लढा देत आहेत़ कुटूंबाचा गाढा चालविण्यासाठी अवघ्या दिडशे रूपयात दिवसभर नारळ विकण्याचे काम करणाऱ्या दोन युवकांची ही कथाच न्यारी आहे़विशाल माने आणि निलेश मुळे असे या दोन युवकांचे नावे़ विशाल हा शहरातील माळीवेस भागातील रहिवाशी असून त्याच्या घरी पत्नी आणि थकलेले आई-वडील आहेत़ तर निलेश मुळेच्या घरी आई आणि लहान भाऊ आहे़ भावाचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैशाची गरज लागते़ म्हणून दोन्ही पायांनी अपंग असला तरी तो नारळ विकण्याचे काम करतो़ यासाठी त्याला दिवसभरात केवळ दीडशे रूपये मानधन मिळते़ यावरच त्याचे घर चालते़ विशाल माने हा सुद्धा दोन्ही पायाने अपंग आहे़ त्याचे लग्नही अपंग मुलीशीच झाले़ विशाल दहावी पास आहे़ त्याला मोठ्या नोकरीची खुप अपेक्षा होती़ मात्र परिस्थिती आडवी आल्याने त्याला आज दुसऱ्याच्या दुकानावर राहून नारळ विकण्याचे काम करावे लागत आहे़ दिवसभरात मिळालेल्या कमाईतच ते आपल्या कुटूंबाचा गाढा चालवित आहेत़विशाल हा नगर रोडवर नारळ विकण्याचे काम करतो तर निलेश हा जिल्हा रूग्णालयासमोऱ या दोघांनीही जगण्याची ठेवलेली जिद्द आणि नियोजनबद्द चालविलेला संसाराचा गाढा हे एकप्रकारे प्रेरणा घेणारे आहे़