शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

गोवा, जयपूर,जोधपूरला औरंगाबादहून थेट विमानसेवा सुरू करा: भागवत कराड यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:03 IST

औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी असून, याठिकाणी अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्या पाहण्यासाठी देशी आणि परदेशी पर्यटक ...

औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी असून, याठिकाणी अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्या पाहण्यासाठी देशी आणि परदेशी पर्यटक येतात. तसेच जागतिक स्तरावरील बुद्धिस्ट केंद्र म्हणून विकसित होत असल्याने, मलेशिया, इंडोनिशिया, श्रीलंका, जपान, चीन यांसह अन्य बुद्धिस्ट देशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक औरंगाबाद जिल्ह्यात येतात. बुद्धिस्ट संस्कृतीचे अभ्यासकदेखील शहरात येत असल्याने त्यांना या विमानसेवेचा फायदा होणार आहे. सध्या आठवड्यात केवळ दोन दिवस एअर इंडियाचे विमान येतात, इतर विमान कंपन्यांची विमाने औरंगाबाद ते दिल्ली,औरंगाबाद ते मुंबईसाठी फुल्ल असतात, त्यामुळे एअर इंडियाने दिल्ली आणि मुंबई शहरासाठी विमान सेवा आणि फेऱ्या वाढवाव्यात, त्याचबरोबर नागपूर, पुणे, गोवा, जयपूर, जोधपूर या शहरातदेखील विमानसेवेचा विस्तार करण्याची मागणी केली.

औरंगाबाद विमानतळास २०१५ पासून कस्टमर एअर पोर्टचा दर्जा देण्यात आलेला होता. आता विमानतळावर स्वतंत्र टर्मिनल, प्रशस्त इमारत आणि इतर पायाभूत सुविधा लक्षात घेता खा. डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत विमान सुविधा वाढविण्याबाबत राज्यसभेत प्रश्न विचारला.

शहरालगत पाच औद्योगिक वसाहती असून, औरंगाबाद जागतिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने विमान सेवेचा विस्तार होणे आवश्यक असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.