शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गोवा, जयपूर,जोधपूरला औरंगाबादहून थेट विमानसेवा सुरू करा: भागवत कराड यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:03 IST

औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी असून, याठिकाणी अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्या पाहण्यासाठी देशी आणि परदेशी पर्यटक ...

औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी असून, याठिकाणी अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्या पाहण्यासाठी देशी आणि परदेशी पर्यटक येतात. तसेच जागतिक स्तरावरील बुद्धिस्ट केंद्र म्हणून विकसित होत असल्याने, मलेशिया, इंडोनिशिया, श्रीलंका, जपान, चीन यांसह अन्य बुद्धिस्ट देशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक औरंगाबाद जिल्ह्यात येतात. बुद्धिस्ट संस्कृतीचे अभ्यासकदेखील शहरात येत असल्याने त्यांना या विमानसेवेचा फायदा होणार आहे. सध्या आठवड्यात केवळ दोन दिवस एअर इंडियाचे विमान येतात, इतर विमान कंपन्यांची विमाने औरंगाबाद ते दिल्ली,औरंगाबाद ते मुंबईसाठी फुल्ल असतात, त्यामुळे एअर इंडियाने दिल्ली आणि मुंबई शहरासाठी विमान सेवा आणि फेऱ्या वाढवाव्यात, त्याचबरोबर नागपूर, पुणे, गोवा, जयपूर, जोधपूर या शहरातदेखील विमानसेवेचा विस्तार करण्याची मागणी केली.

औरंगाबाद विमानतळास २०१५ पासून कस्टमर एअर पोर्टचा दर्जा देण्यात आलेला होता. आता विमानतळावर स्वतंत्र टर्मिनल, प्रशस्त इमारत आणि इतर पायाभूत सुविधा लक्षात घेता खा. डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत विमान सुविधा वाढविण्याबाबत राज्यसभेत प्रश्न विचारला.

शहरालगत पाच औद्योगिक वसाहती असून, औरंगाबाद जागतिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने विमान सेवेचा विस्तार होणे आवश्यक असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.