शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

विशेष दुरुस्तीचे १७ प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: March 15, 2016 01:00 IST

हिंगोली : जिल्ह्यात आता टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्यानंतर वाढलेली ओरड लक्षात घेता प्रशासनही कामाला लागले आहे.

हिंगोली : जिल्ह्यात आता टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्यानंतर वाढलेली ओरड लक्षात घेता प्रशासनही कामाला लागले आहे. त्यामुळे टंचाईतील विशेष दुरुस्तीचे जवळपास ४0 लाख रुपये किमतीचे १७ विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले आहेत.हिंगोली जिल्ह्यातील जवळपास २३ गावांतील पूरक योजना व दुरुस्तीचे प्रस्ताव टंचाईमध्ये जिल्हा कचेरीत दाखल करण्यात आले होते. यापूर्वीही प्रस्ताव आलेले असताना ते त्रुटीत निघाल्याने परत पाठविले होते. यंदा प्रथमच जिल्हा परिषदेने पाणीपुरवठा विभागाला मिळालेल्या देखभाल व दुरुस्तीत काही गावांचे प्रस्ताव मार्गी लावले. त्यामुळे मध्यंतरी होणारी ओरड थांबली होती. तरीही टंचाईमुळे अनेक गावांतील दुरुस्ती व इतर कामे निघतच आहेत. त्यात एकूण २३ प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने जिल्हा कचेरीकडे दाखल केले होते. त्यापैकी १७ प्रस्तावांना मंजुरी दिली. यातीलही दोन प्रस्तावात सुधारित अंदाजपत्रके सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये मंजूर झालेल्या प्रस्तावांत कळमनुरी तालुक्यातील अप्पादेववाडी, चिखली नवीन, खरवडा, जटाळवाडी, चुंचा या गावांचा समावेश आहे. तर औंढ्यातील पेरजाबाद नालेगाव, हिंगोली तालुक्यातील पारडा, धानोरा बं., सेनगाव तालुक्यातील माळसापूर खुटाडी, वाघजाळी, सोनसावंगी, पिंपरी बर्डा, ब्रह्मवाडी, वाढोणा या गावांचा समावेश आहे. हिंगोली तालुक्यातील लोहरा व अन्य एका गावाचा सुधारित प्रस्ताव देण्यास सांगण्यात आले आहे.पालकमंत्री दिलीप कांबळे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी ४0 लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र अनेक ठिकाणच्या लोकांना अधिग्रहणाची रक्कम मिळाली नसल्याची ओरड आहे. काहींची तर गतवर्षीची रक्कम अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे यंदा अनेकांनी विहीर, बोअर अधिग्रहण करताना वाद घालण्याचे प्रकारही केले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)