शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

सोयाबीनला शेंगाच नाहीत शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:24 IST

या वर्षी समाधानकारक पाऊसच झाला नसल्याने, परिसरातील २२ दिवसाच्या उघडीमुळे खरीपाचे पिक पुर्णत: करपून गेले आहे. त्यातच अर्धवट करपलेली पीके तरली असताना वातावरणातील बदलामुळे मात्र पिकावर रोगराई पसरल्याने सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : या वर्षी समाधानकारक पाऊसच झाला नसल्याने, परिसरातील २२ दिवसाच्या उघडीमुळे खरीपाचे पिक पुर्णत: करपून गेले आहे. त्यातच अर्धवट करपलेली पीके तरली असताना वातावरणातील बदलामुळे मात्र पिकावर रोगराई पसरल्याने सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.गोरेगाव परिसरात २५ जुलै पासून २० ते २२ दिवस पावसाने दडी मारल्याने खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ व दमट वातावरणामुळे रोगराईचा प्रदुर्भाव होत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी निसर्गाच्या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. उडिद, मूग पीकावर कोवळ्या शेंगा धरण्याच्या स्थितीत करपा, मावा आदी रोगाच्या प्रार्दुभावामुळे पिके पीवळी पडून पुर्णत: करपून गेली होती. तसेच सोयाबीन पिकावरही चक्री भुंगा आणि विविध प्रकारच्या आळ्यामुळेही सोयाबीन धोक्यात सापडले. शेतकरी खर्चाची पर्वा न करता शेतकरी पिके वाचविण्यासाठी महागाडी कीटक नाशकाच्या फवारण्या करीत आहेत. परिसरातील ब्राम्हणवाडा, चोंढी खु, बु, बाभूळगाव आदी भागात भयंकर परिस्थिती आहे.