शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

भेंडाळा शिवारात उन्हाळी सोयाबीनची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:05 IST

खरीप हंगामात सोयाबीन पेरणीच्या वेळी बियाण्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणि ऐन सोयाबीन पीक काढणीच्या वेळी मोठा पाऊस झाल्याने ...

खरीप हंगामात सोयाबीन पेरणीच्या वेळी बियाण्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणि ऐन सोयाबीन पीक काढणीच्या वेळी मोठा पाऊस झाल्याने सोयाबीनच्या बियाणे उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे पुढील हंगामात शेतकऱ्यांना मुबलक, उगवणक्षम आणि उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने रबी व उन्हाळी सोयाबीन पेरणीचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. कृषी विभागाच्या या आवाहानास प्रतिसाद देत कायगाव परिसरातील भेंडाळा, भिवधानोरा, पखोरा, अगरवाडगाव आणि गळनिंब शिवारात सुमारे २२ एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. हे सोयाबीन सध्या वाढीच्या अवस्थेत असून पिकाची योग्य वाढ दिसून येत आहे. यावेळी भेंडाळ्याचे शेतकरी विक्रम परभणे, साहेबराव तेलंगे, संतोष सोनवणे, गणेश तेलंगे, कृष्णा तेलंगे, रुस्तुम तेलंगे, अगरवाडगावचे लक्ष्मण वाघ, भिवधानोऱ्याचे सुभाष दुबे, दिलीप दुबे, कायगावचे गणेश गायकवाड, गळनिंबचे ज्ञानेश्वर पाचपुते, किशोर केरे, सुधाकर टेकाळे, मधुकर टेकाळे, अरुण पाचपुते, अनिल पाचपुते, नवनाथ पाचपुते आदी शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. याप्रसंगी कृषी अधिकारी व्ही. बी. मोरे, मच्छिंद्रनाथ परभणे, कृषी पर्यवेक्षक प्रशांत गोसावी, वैभव घोडके, कृषी सहायक श्यामकुमार काळे, विनोद पवार, किरण जावळे, विक्रम परभणे, कृष्णा कडू आदी शेतकरी उपस्थित होते.

गतवर्षी झाले होते एकरी ७-८ क्विंटल उत्पादन

शेतकऱ्यांना मागील उन्हाळी हंगामात सोयाबीन पेरणीतून एकरी ७-८ क्विंटल एवढे उत्पादन मिळाले होते. किमान हमी भावाची खात्री असल्याने अजूनही काही शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल दिसून येत आहे. यामुळे उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

फोटो :

भेंडाळा शिवारात पेरणी झालेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची जिल्हा अधीक्षक तथा कृषी अधिकारी डॉ. टी.एस. मोटे यांनी पाहणी केली. यावेळी शेतकरी हजर होते.

120221\tarekh ahemad usuf shaikh_img-20210209-wa0017_1.jpg

भेंडाळ्याचे शेतकरी विक्रम परभणे, साहेबराव तेलंगे, संतोष सोनवणे, गणेश तेलंगे, कृष्णा तेलंगे, रुस्तुम तेलंगे, अगरवाडगावचे लक्ष्मण वाघ, भिवधानोऱ्याचे सुभाष दुबे, दिलीप दुबे, कायगावचे गणेश गायकवाड, गळनिंबचे ज्ञानेश्वर पाचपुते, किशोर केरे, सुधाकर टेकाळे, मधुकर टेकाळे, अरुण पाचपुते, अनिल पाचपुते, नवनाथ पाचपुते आदी शेतक-यांनी उन्हाळी सोयाबीन पेरणी केली. या प्रसंगी कृषी अधिकारी व्ही. बी. मोरे, मच्छिंद्रनाथ परभणे, कृषी पर्यवेक्षक प्रशांत गोसावी, वैभव घोडके, कृषी सहाय्यक शामकुमार काळे, विनोद पवार, किरण जावळे, विक्रम परभणे, कृष्णा कडू आदी शेतकरी उपस्थित होते.