शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

उंडणगाव शिवारात दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पेरण्यांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:05 IST

दोन-तीन वर्षापासून पाऊस हा मृग नक्षत्रात पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या चांगल्या पद्धतीने झालेल्या होत्या. मात्र यंदा पहिल्यांदाच ...

दोन-तीन वर्षापासून पाऊस हा मृग नक्षत्रात पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या चांगल्या पद्धतीने झालेल्या होत्या. मात्र यंदा पहिल्यांदाच रोहिणी नक्षत्रात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. मृग नक्षत्रात तरी चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मृग नक्षत्रात पाहिजे तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. तोच तब्बल दहा दिवसानंतर गुरुवारी पाऊस झाला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून खऱ्या अर्थाने पेरण्यांना सुरूवात झाली आहे.

----

सोयाबीन पिकाचा पेरा वाढला

यंदा सोयाबीन पिकाचा पेरा वाढला आहे. मागील वर्षी सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदाही सोयाबीन लागवडीकडे कल वाढला आहे. तर मका व कपाशी लागवडीकडे शेतकऱ्यांनी कानाडोळा केला आहे, असे कृषी केंद्रचालक अतुल खंडेलवाल यांनी सांगितले.