शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यात वंचितांचा आवाज हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:04 IST

समीक्षकांच्या लेखी मोठा लेखक होण्यासाठी अभिजन वर्ग केंद्रस्थानी ठेवून कलात्मक लिखाण करण्याऐवजी समाजातील वंचित, शोषित घटकांचा आवाज बनून त्यांचे वास्तव साध्या सोप्या भाषेत सांगणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख : मसापतर्फे औरंगाबादेत करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समीक्षकांच्या लेखी मोठा लेखक होण्यासाठी अभिजन वर्ग केंद्रस्थानी ठेवून कलात्मक लिखाण करण्याऐवजी समाजातील वंचित, शोषित घटकांचा आवाज बनून त्यांचे वास्तव साध्या सोप्या भाषेत सांगणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे रविवारी (दि.११) त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.‘मसाप’च्या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते देशमुखांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे, गणेश मोहिते आणि रामचंद्र काळुंखे उपस्थित होते.‘कलावाद किंवा कलात्मकतेचा विनाकारण अवडंबर माजवू नये. साहित्याने ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिनिधित्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना देशमुखांनी मानवी जीवनात साहित्याचे महत्त्व विशद केले. न्या. चपळगावकर यांनी साहित्य संमेलनाच्या उत्सवी स्वरुपावर टीका करताना विचारपीठाची संकल्पना मांडली. अध्यक्षांनी भाषणातून मराठी भाषेच्या स्थितीविषयी आग्रहाने बोलावे. मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली.गुणांवर प्रकाशगणेश मोहिते यांनी देशमुखांच्या साहित्याचा आढावा घेताना त्यांच्या कथेच्या गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. ‘कोणत्याही विषयावर संशोधन आणि चिंतन केल्यानंतर जे कथाबीज सापडेल त्यावर दर्जेदार साहित्य निर्माण करणारे देशमुख प्रबोधनाच्या अंगाने लिहितात. उद्याचे जग कसे असेल व असले पाहिजे याविषयी त्यांच्या लिखाणातून प्रतिबिंब उमटते’, असे ते म्हणाले. काळुंखे म्हणाले की, धर्माची चौकट मोडून बाहेर पडणाºया मोजक्या लेखकांमध्ये देशमुखांचा समावेश आहे. देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय विषय आणि राजकारण मराठी साहित्यात उतरविण्याचे श्रेय त्यांना जाते.