शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

स्त्रीभ्रूण हत्येला समाज व्यवस्था जबाबदार

By admin | Updated: May 30, 2017 00:31 IST

लातूर : आधुनिक समाज व्यवस्थाच वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येला जबाबदार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : आधुनिक समाज व्यवस्थाच वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येला जबाबदार आहे. त्यामुळे संस्कार असलेल्या संत साहित्याची गरज वाढली आहे, असा सूर अखिल भारतीय संत साहित्य संमेलनातील दुसऱ्या सत्रातील ‘स्त्रीभ्रूण हत्या’ या विषयावरील परिसंवादात निघाला. अध्यक्षस्थानी हभप डॉ. रामकृष्ण लहरीकर होते. ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर, डॉ. सुधा कांकरिया, सई गोरे या वक्त्यांनी परिसंवादात विचार व्यक्त केले. यावेळी नानिवडेकर म्हणाल्या, समाजाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न स्त्रीभ्रूण हत्या आहे. या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून संत साहित्य संमेलनात हा विषय ठेवला गेला. पूर्वी एक-दोन नव्हे, तब्बल आठ-आठ मुलींना माता जन्म द्यायच्या. कारण त्यावेळी वाढणारा गर्भ मुलीचा आहे, हे कळत नव्हते. त्यामुळे गर्भपाताचा प्रश्नच नसायचा. गर्भलिंगनिदान चाचणी झाली नसती, तर हा ज्वलंत प्रश्न निर्माणच झाला नसता. याला आधुनिक समाज व्यवस्थाच जबाबदार आहे, असेही त्या म्हणाल्या. सई गोरे म्हणाल्या, स्त्रीभ्रूण हत्या माणुसकीला काळिमा फासणारा कलंक आहे. स्त्रीभ्रूण हत्येचा कायदा आणखी कडक व्हायला हवा.