शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

स्त्रीभ्रूण हत्येला समाज व्यवस्था जबाबदार

By admin | Updated: May 30, 2017 00:31 IST

लातूर : आधुनिक समाज व्यवस्थाच वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येला जबाबदार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : आधुनिक समाज व्यवस्थाच वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येला जबाबदार आहे. त्यामुळे संस्कार असलेल्या संत साहित्याची गरज वाढली आहे, असा सूर अखिल भारतीय संत साहित्य संमेलनातील दुसऱ्या सत्रातील ‘स्त्रीभ्रूण हत्या’ या विषयावरील परिसंवादात निघाला. अध्यक्षस्थानी हभप डॉ. रामकृष्ण लहरीकर होते. ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर, डॉ. सुधा कांकरिया, सई गोरे या वक्त्यांनी परिसंवादात विचार व्यक्त केले. यावेळी नानिवडेकर म्हणाल्या, समाजाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न स्त्रीभ्रूण हत्या आहे. या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून संत साहित्य संमेलनात हा विषय ठेवला गेला. पूर्वी एक-दोन नव्हे, तब्बल आठ-आठ मुलींना माता जन्म द्यायच्या. कारण त्यावेळी वाढणारा गर्भ मुलीचा आहे, हे कळत नव्हते. त्यामुळे गर्भपाताचा प्रश्नच नसायचा. गर्भलिंगनिदान चाचणी झाली नसती, तर हा ज्वलंत प्रश्न निर्माणच झाला नसता. याला आधुनिक समाज व्यवस्थाच जबाबदार आहे, असेही त्या म्हणाल्या. सई गोरे म्हणाल्या, स्त्रीभ्रूण हत्या माणुसकीला काळिमा फासणारा कलंक आहे. स्त्रीभ्रूण हत्येचा कायदा आणखी कडक व्हायला हवा.