शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सोशल मीडिया आले औरंगाबादकरांच्या मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:14 IST

कोणी गाडीत, कोणी स्टेशनवर, कोणी आॅफिसमध्ये तर कोणी कमरे व छातीइतक्या पाण्यात अडकले. त्यामध्ये अनेक औरंगाबादकरदेखील होते. आपले नातलग, मित्र, सहकाºयांची चिंता त्यांना सतावत होती. अशा वेळी औरंगाबादकरांच्या मदतीला धावून आले ते फेसबुक!

मयूर देवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने थैमान घातले आहे. रात्रंदिवस धावणारी मुंबई थांबली. मुंबईच्या रस्त्यांवर महापूर आल्याने लाखो लोक अडकून पडले. कोणी गाडीत, कोणी स्टेशनवर, कोणी आॅफिसमध्ये तर कोणी कमरे व छातीइतक्या पाण्यात अडकले. त्यामध्ये अनेक औरंगाबादकरदेखील होते. आपले नातलग, मित्र, सहकाºयांची चिंता त्यांना सतावत होती. अशा वेळी औरंगाबादकरांच्या मदतीला धावून आले तेफेसबुक!आपले मित्र-नातेवाईक कुठे आहेत, त्यांना मदत हवीय का, आपण काय मदत करू शकतो याची माहिती आदान प्रदान करण्यासाठी फेसबुकने ‘द फ्लडिंग इन मुंबई’ नावाने सेफ्टी चेक पेज तयार केले आहे. त्यावर युजर मदत मागू आणि मदत देऊही शकतात. जेथे अडकलेले आहात त्या जागेचे नकाशानुसार स्थळ (लोकेशन) या पेजवर शेअर करण्याची सोय होती. हजारो फेसबुक युजर्सने या सेवेचा उपयोग करून मदत मागितली आणि दिलीसुद्धा. त्यामुळे केवळ ‘टाईमपास’ करण्याचा कट्टा म्हणून बदनाम असलेले फेसबुक संकटसमयी मदतकार्यात प्रभावी भूमिका बजावू शकतो हे दिसून आले.२९ आॅगस्ट रोजी फेसबुकने हे सेफ्टी पेज सुरू केले. यामध्ये ‘सुरक्षित आहात किंवा नाही’ हे पर्याय निवडून युजर त्यांची सुरक्षितता कळवू शकतो. संपूर्ण राज्यातून लोक मुंबईत असलेल्या किंवा काही कामानिमित्त तेथे गेलेल्या मित्रांना ‘सुरक्षित असल्यास विचारा’ हा पर्याय वापरून त्यांची चौकशी करीत आहेत. संपर्क व माहिती प्रसारणाचे प्रभावी माध्यम म्हणून फेसबुकचा एक वेगळाच वापर यातून दिसून आला.