शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडिया आले औरंगाबादकरांच्या मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:14 IST

कोणी गाडीत, कोणी स्टेशनवर, कोणी आॅफिसमध्ये तर कोणी कमरे व छातीइतक्या पाण्यात अडकले. त्यामध्ये अनेक औरंगाबादकरदेखील होते. आपले नातलग, मित्र, सहकाºयांची चिंता त्यांना सतावत होती. अशा वेळी औरंगाबादकरांच्या मदतीला धावून आले ते फेसबुक!

मयूर देवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने थैमान घातले आहे. रात्रंदिवस धावणारी मुंबई थांबली. मुंबईच्या रस्त्यांवर महापूर आल्याने लाखो लोक अडकून पडले. कोणी गाडीत, कोणी स्टेशनवर, कोणी आॅफिसमध्ये तर कोणी कमरे व छातीइतक्या पाण्यात अडकले. त्यामध्ये अनेक औरंगाबादकरदेखील होते. आपले नातलग, मित्र, सहकाºयांची चिंता त्यांना सतावत होती. अशा वेळी औरंगाबादकरांच्या मदतीला धावून आले तेफेसबुक!आपले मित्र-नातेवाईक कुठे आहेत, त्यांना मदत हवीय का, आपण काय मदत करू शकतो याची माहिती आदान प्रदान करण्यासाठी फेसबुकने ‘द फ्लडिंग इन मुंबई’ नावाने सेफ्टी चेक पेज तयार केले आहे. त्यावर युजर मदत मागू आणि मदत देऊही शकतात. जेथे अडकलेले आहात त्या जागेचे नकाशानुसार स्थळ (लोकेशन) या पेजवर शेअर करण्याची सोय होती. हजारो फेसबुक युजर्सने या सेवेचा उपयोग करून मदत मागितली आणि दिलीसुद्धा. त्यामुळे केवळ ‘टाईमपास’ करण्याचा कट्टा म्हणून बदनाम असलेले फेसबुक संकटसमयी मदतकार्यात प्रभावी भूमिका बजावू शकतो हे दिसून आले.२९ आॅगस्ट रोजी फेसबुकने हे सेफ्टी पेज सुरू केले. यामध्ये ‘सुरक्षित आहात किंवा नाही’ हे पर्याय निवडून युजर त्यांची सुरक्षितता कळवू शकतो. संपूर्ण राज्यातून लोक मुंबईत असलेल्या किंवा काही कामानिमित्त तेथे गेलेल्या मित्रांना ‘सुरक्षित असल्यास विचारा’ हा पर्याय वापरून त्यांची चौकशी करीत आहेत. संपर्क व माहिती प्रसारणाचे प्रभावी माध्यम म्हणून फेसबुकचा एक वेगळाच वापर यातून दिसून आला.