शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

गोगलगायींचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:31 IST

पालम : तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र या पिकांवर गोगलगायींचा उपद्रव वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम : तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र या पिकांवर गोगलगायींचा उपद्रव वाढला आहे. निघालेले अंकूर गोगलगाय फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.तब्बल एक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पालम तालुक्यात पाऊस झाला. साधारण झालेल्या पावसावर खरीपाच्या पेरण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली. निम्या क्षेत्रावरील पेरणी आटोपली आहे. पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आता मात्र गोगलगायीच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. गोगलगायी शेतकऱ्यांना सळो की, पळो करून सोडत आहे. पेरणी झाल्यानंतर उगवलेले सोयाबिनचे अंकूर बाहेर पडताच गोगलगाय व तेलण्या कीड फस्त करीत आहेत. त्यामुळे पेरणीत तुटीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. शेतकरी गोगलगायीचा नायनाट करण्यासाठी विविध प्रकारची किटकनाशके वापरीत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.