शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

गोगलगायींचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:31 IST

पालम : तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र या पिकांवर गोगलगायींचा उपद्रव वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम : तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र या पिकांवर गोगलगायींचा उपद्रव वाढला आहे. निघालेले अंकूर गोगलगाय फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.तब्बल एक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पालम तालुक्यात पाऊस झाला. साधारण झालेल्या पावसावर खरीपाच्या पेरण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली. निम्या क्षेत्रावरील पेरणी आटोपली आहे. पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आता मात्र गोगलगायीच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. गोगलगायी शेतकऱ्यांना सळो की, पळो करून सोडत आहे. पेरणी झाल्यानंतर उगवलेले सोयाबिनचे अंकूर बाहेर पडताच गोगलगाय व तेलण्या कीड फस्त करीत आहेत. त्यामुळे पेरणीत तुटीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. शेतकरी गोगलगायीचा नायनाट करण्यासाठी विविध प्रकारची किटकनाशके वापरीत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.