शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सोळा लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार

By admin | Updated: June 27, 2017 01:04 IST

औरंगाबाद : देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर मराठवाड्यातील तीस लाख शेतकरी खातेदारांपैकी सोळा लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे,

स.सो. खंडाळकर । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर मराठवाड्यातील तीस लाख शेतकरी खातेदारांपैकी सोळा लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे, यासाठी सात हजार कोटी रुपये लागणार आहेत. कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असला तरी त्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कायम राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दीड लाखापेक्षा अधिक आहे, त्यांना उर्वरित कर्ज फेडण्यासाठी मुदत देण्याची गरज आहे, तसेच एकाच वेळी कर्ज भरता येणे शक्य नसल्यामुळे त्यांना कर्जाचे हप्ते बांधून दिले गेले पाहिजेत. ३० जून २०१६ पर्यंतच्या कर्ज थकबाकीदारांचा कर्जमाफी मिळणार आहे. जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदारांना कर्जमाफीची अपेक्षा होती. मराठवाड्यात ३४ लाख ८२ हजार शेतकरी खातेदार असून, त्यापैकी २७ लाख ३५ हजार शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. सरकारने दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे मराठवाड्यातील ३० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल; पण त्यापैकी दीड लाखापर्यंत कर्ज असलेल्या सोळा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. त्यात १२ लाख शेतकरी एक लाखापर्यंत पीक कर्ज असलेले आहेत, तर चार लाख शेतकरी दीड लाखापर्यंत कर्ज असलेले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांची दिली. ३० टक्केच परतफेड या वाटप झालेल्या कर्जाची ३० टक्केच परतफेड झाली. उर्वरित कर्जाचे पुनर्गठन व जुन्याचे नवे करण्यात येऊन शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा कायम राहिला. दरवर्षी थकीत कर्जावर वाढणारे व्याज आणि चक्रवाढ व्याज यामुळे शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर गेल्या चार वर्षांत विविध बँकांचे ३० हजार कोटींचे कर्ज थकले आहे.