शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वडवणी तालुक्यातील सहा गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:37 IST

महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे वडवणी तालुक्यातील सहा गावांमध्ये ऐन सणासुदीत अंधाराचे साम्राज्य होते. रोहित्र जळाल्यानंतर ते दुरुस्त करून आणण्यात किंवा नवीन रोहित्र देण्यास महावितरणकडून टाळाटाळ केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडवणी : महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे वडवणी तालुक्यातील सहा गावांमध्ये ऐन सणासुदीत अंधाराचे साम्राज्य होते. रोहित्र जळाल्यानंतर ते दुरुस्त करून आणण्यात किंवा नवीन रोहित्र देण्यास महावितरणकडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.मागील काही दिवसांपासून महावितरणचा कारभार ढेपाळला आहे. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दिवाळीसारख्या सणातही तालुक्यातील कान्हापूर, बाहेगव्हाण, मामला, लक्ष्मीपूर, चिंचोटी ही गावे अंधारात होती. आजही या गावात अंधार कायम आहे. कान्हापूर येथील रोहित्र सात दिवसांपूर्वी जळाले आहे. ग्रामस्थांनी नवीन रोहित्राची वारंवार मागणी केली; परंतु महावितरणच्या अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अशीच परिस्थितीत इतर गावांतील आहे. वेळीच दखल घेऊन नवीन रोहित्र दिले नाही व सुरळीत वीज पुरवठा केला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कृष्णा खताळ, उत्रेश्वर खताळ, बाबू सरक, अशोक सलगर यांच्यासह सहा गावच्या नागरिकांनी दिला आहे.