शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
6
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
7
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
8
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
9
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
10
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
11
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
12
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
13
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
14
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
15
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
16
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
17
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
18
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
19
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
20
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाºयांचा मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:03 IST

विविध मागण्यांसाठी व्यापारी आणि समाजबांधवांच्यावतीने सोमवारी जालन्यात मूकमोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील महिन्यात अंबड येथे झालेल्या गोविंद गगराणी खून प्रकरणाचा निषेध नोंदवितानाच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळावी आणि आरोपींना कठोर शासन व्हावे यासह विविध मागण्यांसाठी व्यापारी आणि समाजबांधवांच्यावतीने सोमवारी जालन्यात मूकमोर्चा काढण्यात आला. शिवाजी पुतळा ते मामा चौकापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात व्यापारी बांधवांसह महिला व मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.मोर्चाच्या समारोपप्रसंगी स्व. गोविंद गगराणीच्या बहिणींनी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याची मागणी केली. त्यांच्या भावना ऐकताना उपस्थितांना अधिकच गहिवरुन आले. शालेय जीवनातून महाविद्यालयीन विद्यार्थीदशेत दाखल झालेल्या गोविंद गगराणीच्या खूनाची घटना खंडणीच्या कारणावरुन घडल्याचा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे. खूनाच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासह आरोपींना कठोर शासन व्हावे, या मागणीसाठी यापूर्वीच जिल्ह्यातील अंबड, परतूर, जाफराबाद आदी ठिकाणी मुकमोर्चा निघाला आहे. जालन्यातही मोर्चाच्या माध्यमातून या प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला. सकाळी अकरा वाजता शिवाजी पुतळा येऊन राममंदिर चौक, टांगास्टॅण्ड, सिंधी बाजारमार्गे निघालेला हा मोर्चा दुपारी साडेबारा वाजता मामा चौकात पोहोचला. मूकमोर्चात उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आ. अरविंद चव्हाण, संजय खोतकर, संतोष सांबरे, भाजपचे भास्कर दानवे, डॉ. सुभाष अजमेरा, उद्योजक किशोर अग्रवाल शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, यांच्यासह व्यापारी बांधव सहभागी झाले होते.