शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

विषारी वायूचा पिकांवर दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 00:34 IST

राजूर : विषारी वायू गळतीमुळे घटनास्थळा लगतच्या पीक क्षेत्रास बाधा पोहोचली खरी. परंतु, आता दूरवरच्या पिकांवर सुध्दा दुष्परिणाम होण्याची लक्षणे दिसत आहेत.

राजूर : विषारी वायू गळतीमुळे घटनास्थळा लगतच्या पीक क्षेत्रास बाधा पोहोचली खरी. परंतु, आता दूरवरच्या पिकांवर सुध्दा दुष्परिणाम होण्याची लक्षणे दिसत आहेत. यामुळे आता नुकसानग्रस्त पीक क्षेत्राचे पंचनामे लांबणीवर टाकण्यात आले आहेत.जालना - भोकरदन रस्त्यावरील राजूरजवळ सोमवारी रात्री आठ वाजेपासून ४० तासांपर्यंत क्लोरोसोल्फोनीक अ‍ॅसिडची वायू गळती झाली. गळतीमुळे विषारी वायूचे अवाढव्य लोळ उठले. या वायूमुळे परिसरातील मका, कापूस, ऊस, तूर, मूग, बाजरी, सोयाबीन, उडीद आदी पिकांना बाधा पोचून पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी २० जुलै रोजी नुकसान भरपाईसाठी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. शेतकऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यावर प्रशासनाने शेतकऱ्यांची ओरड लक्षात घेऊन कृषी विभागाला पंचनामे करण्याचे तातडीने आदेश दिले. दरम्यान, गुरूवारी तालुुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर व्यवहारे, मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर सपकाळ, कृषी सहाय्यक सुनील रोकडे, सरपंच शिवाजी पुंगळे हे शेतकऱ्यांसह पंचनामे करण्यास गेले. तथापि, पंचनामे करीत असताना दूरवरच्या पिकांना आता रिअ‍ॅक्शन येण्यास सुरूवात झाल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे बाधित पीक क्षेत्र निश्चित करता येत नाही. या परिस्थितीमुळे काही दिवस पंचनामे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पोलिस खात्याकडून जबाब घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.