शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

आधी काम दाखवा, नंतर समस्या सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:02 IST

औरंगाबाद : अगोदर आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडा. त्यानंतर वैयक्तिक अडचणी मांडा. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. मात्र, ज्यासाठी आपण ...

औरंगाबाद : अगोदर आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडा. त्यानंतर वैयक्तिक अडचणी मांडा. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. मात्र, ज्यासाठी आपण नोकरी करतो, ते आधी करणे गरजेचे आहे, असा सल्ला नवे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी दिला.

गटणे यांनी नव्याने पदभार स्वीकारला. त्यामुळे कर्मचारी, संघटना शुभेच्छांसाठी येत आहेत. हे कर्मचारी केवळ समस्या मांडत आहे. उमेद कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळाचे पदाधिकारी बुधवारी दुपारी गटणे यांना भेटले. त्यांनी पुनर्नियुक्तीत देण्यात आलेला १२ दिवसांचा खंड कमी करण्याची मागणी केली. अशाच स्वरूपाच्या मागण्या कर्मचारी घेऊन येत असल्याने ‘कामाला प्राथमिकता आणि वैयक्तिक समस्या नंतर मांडा’, असा सल्ला गटणे यांनी दिला.

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, विभागांचे काम, प्रगती, त्यांच्या कामातील अडथळे आणि समस्या पहिल्यांदा समजून घेत आहे. नंतर लोकप्रतिनिधी, नागरिकांचे म्हणणे ऐकून ठोस निर्णय घेऊ.