शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

आधी काम दाखवा, नंतर समस्या सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:02 IST

औरंगाबाद : अगोदर आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडा. त्यानंतर वैयक्तिक अडचणी मांडा. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. मात्र, ज्यासाठी आपण ...

औरंगाबाद : अगोदर आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडा. त्यानंतर वैयक्तिक अडचणी मांडा. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. मात्र, ज्यासाठी आपण नोकरी करतो, ते आधी करणे गरजेचे आहे, असा सल्ला नवे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी दिला.

गटणे यांनी नव्याने पदभार स्वीकारला. त्यामुळे कर्मचारी, संघटना शुभेच्छांसाठी येत आहेत. हे कर्मचारी केवळ समस्या मांडत आहे. उमेद कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळाचे पदाधिकारी बुधवारी दुपारी गटणे यांना भेटले. त्यांनी पुनर्नियुक्तीत देण्यात आलेला १२ दिवसांचा खंड कमी करण्याची मागणी केली. अशाच स्वरूपाच्या मागण्या कर्मचारी घेऊन येत असल्याने ‘कामाला प्राथमिकता आणि वैयक्तिक समस्या नंतर मांडा’, असा सल्ला गटणे यांनी दिला.

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, विभागांचे काम, प्रगती, त्यांच्या कामातील अडथळे आणि समस्या पहिल्यांदा समजून घेत आहे. नंतर लोकप्रतिनिधी, नागरिकांचे म्हणणे ऐकून ठोस निर्णय घेऊ.