शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

महागाईपुढे मिरचीचा तडका कमी

By admin | Updated: June 21, 2015 00:21 IST

शिरूर अनंतपाळ : आहारातून तिखट आणि मीठ गायब झाले तर तो आहार बेचव होतो़ त्यामुळे तिखट आणि मिठाचे संतुलन राहणे अतिशय गरजेचे आहे़ परंतु,

शिरूर अनंतपाळ : आहारातून तिखट आणि मीठ गायब झाले तर तो आहार बेचव होतो़ त्यामुळे तिखट आणि मिठाचे संतुलन राहणे अतिशय गरजेचे आहे़ परंतु, सध्याच्या महागाईमुळे हे मिरची वापराचे संतुलन बिघडत आहे़ मिरचीचा भाव सव्वाशे रूपये किलो झाला आहे़ महागाईपुढे मिरचीचा तडका कमी झाल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे़मराठवाड्यातील नागरिकांचे प्रमुख अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी आणि तुरीची डाळ आहे़ दाल तडक्यास अधिक पसंती दिली जाते़ परंतु, मिरचीचे भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने दाळीचा तडका सौम्य बनला आहे़ स्वयंपाकात मिरची वापर जपून करण्याची पाळी गृहिणींवर आली आहे़ बाजारात मिरचीची आवक घटल्याने भाव आणखी वाढतील अशी चर्चा आहे़त्यामुळे चटणी, लोणचे, मसाला यातही बेताने तिखट वापरावे लागत आहे़ आहारातील रूचकरता वाढावी यासाठी झणझणीत शेरवा (रस्सा) केला जातो़परंतु, मिरची जपून वापरावी लागत असल्याने शेरव्याची चव बदलल्याचे खव्वयांनी सांगितले़ एकंदरच मिरचीचे वाढते भाव थेट आहारावर परिणाम करीत असून, आहारातील तडक्यास फटका बसत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत़ (वार्ताहर)