शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

महागाईपुढे मिरचीचा तडका कमी

By admin | Updated: June 21, 2015 00:21 IST

शिरूर अनंतपाळ : आहारातून तिखट आणि मीठ गायब झाले तर तो आहार बेचव होतो़ त्यामुळे तिखट आणि मिठाचे संतुलन राहणे अतिशय गरजेचे आहे़ परंतु,

शिरूर अनंतपाळ : आहारातून तिखट आणि मीठ गायब झाले तर तो आहार बेचव होतो़ त्यामुळे तिखट आणि मिठाचे संतुलन राहणे अतिशय गरजेचे आहे़ परंतु, सध्याच्या महागाईमुळे हे मिरची वापराचे संतुलन बिघडत आहे़ मिरचीचा भाव सव्वाशे रूपये किलो झाला आहे़ महागाईपुढे मिरचीचा तडका कमी झाल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे़मराठवाड्यातील नागरिकांचे प्रमुख अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी आणि तुरीची डाळ आहे़ दाल तडक्यास अधिक पसंती दिली जाते़ परंतु, मिरचीचे भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने दाळीचा तडका सौम्य बनला आहे़ स्वयंपाकात मिरची वापर जपून करण्याची पाळी गृहिणींवर आली आहे़ बाजारात मिरचीची आवक घटल्याने भाव आणखी वाढतील अशी चर्चा आहे़त्यामुळे चटणी, लोणचे, मसाला यातही बेताने तिखट वापरावे लागत आहे़ आहारातील रूचकरता वाढावी यासाठी झणझणीत शेरवा (रस्सा) केला जातो़परंतु, मिरची जपून वापरावी लागत असल्याने शेरव्याची चव बदलल्याचे खव्वयांनी सांगितले़ एकंदरच मिरचीचे वाढते भाव थेट आहारावर परिणाम करीत असून, आहारातील तडक्यास फटका बसत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत़ (वार्ताहर)