शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

दरमहा १०० कोटींचा शॉक

By admin | Updated: June 21, 2017 00:09 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीला दरमहा वीज चोरीचा फटका बसत असून, ११ जिल्ह्यांतून दरमहा अंदाजे १०० कोटी रुपयांचे नुकसान वीज चोरीतून कंपनीला सहन करावे लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरण कंपनीला दरमहा वीज चोरीचा फटका बसत असून, ११ जिल्ह्यांतून दरमहा अंदाजे १०० कोटी रुपयांचे नुकसान वीज चोरीतून कंपनीला सहन करावे लागत आहे. वीज चोरीला आळा घालणे आणि थकबाकी वसूल करण्याचे आवाहन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी प्रादेशिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीत केले.अचूक मीटर रीडिंग घेऊन एजन्सीज् वेळेत वीज ग्राहकांना बिले देत नसतील तर रीडिंग घेण्याचे काम आयटीआय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जालना जिल्ह्यातील १०८ गावांमध्ये कायमस्वरुपी तसेच ३३ वीज वाहिन्यांवरील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांचे प्रमाणदेखील ६०-७० टक्के असून, चालू वीजपुरवठा असलेले फक्त ३०-४० टक्के च ग्राहक आहेत. या वीज ग्राहकांनी बिलाचा भरणा न केल्यास वाहिनीचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा त्यांनी दिला. जळगाव परिमंडळातील धुळे मंडळात १९ टक्के व जळगाव मंडळामध्ये २४ टक्के तर नंदुरबार जिल्ह्यात २७ टक्के वीज गळतीचे प्रमाण आहे. त्यामुळे धुळे मंडळात दरमहा १४ कोटी, नंदुरबार जिल्ह्यात ३६ कोटी, तर धुळे मंडळात साडेबारा कोटी रुपये, असे एकूण ६२ कोटी ४ लाख रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे.औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत महसुली तुटीमुळे पायाभूत सुविधांची कामे करणे कठीण होत असून, त्याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होत आहे. बैठकीला सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता बी. के. जनवीर, गणपत मुंडे आदींची उपस्थिती होती.