शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

शिवसंग्रामला पाहिजे औरंगाबादेतील मतदारसंघ

By admin | Updated: August 9, 2014 00:55 IST

शिवसंग्रामला पाहिजे औरंगाबादेतील मतदारसंघ

औरंगाबाद : शिवसंग्राम संघटनेचे आता पक्षात रुपांतर केले असून महायुतीत हा घटक पक्ष आहे. सर्व जण एकत्रितपणे काम करणार असून विधानसभा निवडणुकीनिमित्त महायुतीच्या जागा वाटपात शिवसंग्रामही सहभागी आहे. त्यामुळे जागा मिळणार आहेत. यामध्ये औरंगाबादमध्येही जागा मागितल्या आहेत. शहर आणि ग्रामीण या दोन्ही ठिकाणी जागा मागितल्या आहेत. येथे एक तरी जागा शिवसंग्रामला मिळेलच, असे शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी सांगितले.शिवसंग्राम संघटनेच्या वतीने शुक्रवारी तापडिया नाट्यमंदिरात आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. तानाजी शिंदे, विभागीय सरचिटणीस वामन राऊत, भारतीय किसान मोर्चाचे कैलास सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे गटनेते विनोद तांबे, सलीम पटेल, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. मेटे म्हणाले, महायुतीच्या सर्व घटक पक्षांशी विचारविनिमय झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून शिवसंग्रामचा आमदार विधानसभेत जाईल. ज्या गोष्टीसाठी झगडत होतो, त्या संघर्षाला आलेले यश हे जनतेचे आहे. मराठा आरक्षणाची अर्धी लढाई जिंकली असून पुढील लढाईसाठी सज्ज आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना पेन्शन, मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आ. मेटे यांनी यावेळी केली. प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी औरंगाबाद मध्य, गंगापूर आणि पैठण हे विधानसभा मतदारसंघ शिवसंग्रामसाठी सोडवून घेण्याची मागणी केली.