शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
3
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
4
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
5
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
6
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
7
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
8
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
9
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
10
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
11
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
12
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
13
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
14
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
15
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
16
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
17
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
18
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
19
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
20
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

जायकवाडीत सात दलघमीची आवक

By admin | Updated: July 6, 2016 23:58 IST

औरंगाबाद : धरण क्षेत्रातील पावसामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे.

औरंगाबाद : धरण क्षेत्रातील पावसामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंत धरणात ७ दलघमी पाणी आल्याची माहिती औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा)चे सहायक अधीक्षक अभियंता जे. एन. हिरे यांनी दिली. जायकवाडी धरणातील जिवंत साठा मार्च महिन्यातच संपला आहे. तेव्हापासून औरंगाबाद, जालनासह विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना आणि औद्योगिक वसाहतींच्या वापरासाठी या धरणाच्या मृतसाठ्यातूनच पाणी उपसा सुरू आहे. धरणाच्या मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी इतकी आहे. मंगळवारपर्यंत त्यातील २६५ दलघमी इतका पाणी उपसा झालेला होता. परंतु मंगळवारी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. परिणामी धरणात कालच पाण्याची आवक सुरू झाली. मंगळवारी सकाळपर्यंत धरणात ७ दलघमी पाणी आले. त्यामुळे मृतसाठ्यातील पाणीपातळी ५४० दलघमी वर आली आहे. धरणातील पाणी पातळी जिवंत साठ्यात येण्यासाठी अजूनही २५८ दलघमी पाण्याची गरज आहे. त्यानंतरच जिवंत साठ्यात पाणी साठण्यास सुरुवात होईल. त्यासाठी अजून मोठ्या पावसाची गरज आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी झाले असल्याचेही कडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.