शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीत सात दलघमीची आवक

By admin | Updated: July 6, 2016 23:58 IST

औरंगाबाद : धरण क्षेत्रातील पावसामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे.

औरंगाबाद : धरण क्षेत्रातील पावसामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंत धरणात ७ दलघमी पाणी आल्याची माहिती औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा)चे सहायक अधीक्षक अभियंता जे. एन. हिरे यांनी दिली. जायकवाडी धरणातील जिवंत साठा मार्च महिन्यातच संपला आहे. तेव्हापासून औरंगाबाद, जालनासह विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना आणि औद्योगिक वसाहतींच्या वापरासाठी या धरणाच्या मृतसाठ्यातूनच पाणी उपसा सुरू आहे. धरणाच्या मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी इतकी आहे. मंगळवारपर्यंत त्यातील २६५ दलघमी इतका पाणी उपसा झालेला होता. परंतु मंगळवारी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. परिणामी धरणात कालच पाण्याची आवक सुरू झाली. मंगळवारी सकाळपर्यंत धरणात ७ दलघमी पाणी आले. त्यामुळे मृतसाठ्यातील पाणीपातळी ५४० दलघमी वर आली आहे. धरणातील पाणी पातळी जिवंत साठ्यात येण्यासाठी अजूनही २५८ दलघमी पाण्याची गरज आहे. त्यानंतरच जिवंत साठ्यात पाणी साठण्यास सुरुवात होईल. त्यासाठी अजून मोठ्या पावसाची गरज आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी झाले असल्याचेही कडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.