शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

जिल्हा परिषदेच्या शाळेत निघाला साप

By admin | Updated: August 15, 2014 01:37 IST

येणेगूर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरूवारी सकाळी अचानक साप निघाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांची मोठी धांदल उडाली होती़ शाळेला घाणीचा

येणेगूर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरूवारी सकाळी अचानक साप निघाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांची मोठी धांदल उडाली होती़ शाळेला घाणीचा विळखा पडल्याने व शाळेच्या अनेक खोल्यांना भेगा पडल्याने विद्यार्थ्यांच्या मनात मात्र, मोठी भिती निर्माण झाली आहे़येथील जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेसाठी ११ वर्ग खोल्या असून, ७५ मुले, ८८ मुली असे जवळपास १६३ विद्यार्थी शिक्षणासाठी येतात़ विद्यार्थी गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत आले होते़ मात्र, शाळा भरण्यापूर्वीच वऱ्हंड्यात भला मोठा साप निघाला़ साप निघाल्याचे समजताच विद्यार्थी सैरावैरा धावू लागले़ मुख्याध्यापक प्रकाश पोळे, सहशिक्षक उत्तम कांबळे, तुकाराम परसेवाड, प्रकाश व्हनाळे यांनी धाव घेवून वर्गखोलीतील फरशीखाली लपलेल्या सापास ठेचून काढले़ त्यानंतर विद्यार्थ्यांनी काही काळ मोकळा श्वास घेतला़ मात्र, या शाळेच्या आवारात झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून, अनेक वर्गखोल्यांना भेगाही पडल्या आहेत़ त्यामुळे खोल्याही धोकादायक बनल्या आहेत. परिसरातील नागरिकच येथे प्रात:विधी करीत असल्याने दुर्गंधी पसरली आहे़ परिसर स्वच्छतेकडे मात्र, व्यवस्थापन समितीसह सर्वांचेच दुर्लक्ष दिसत आहे़ (वार्ताहर)