शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भाजपामुळे सेनेचे पाणी-पाणी

By admin | Updated: January 7, 2015 01:04 IST

औरंगाबाद : भाजपाने समांतर जलवाहिनीच्या योजनेवरून सुरू केलेल्या राजकारणामुळे शिवसेनेचे पाणी-पाणी झाले आहे.

औरंगाबाद : भाजपाने समांतर जलवाहिनीच्या योजनेवरून सुरू केलेल्या राजकारणामुळे शिवसेनेचे पाणी-पाणी झाले आहे. त्या योजनेच्या कराराची चिरफाड होण्याच्या भीतीमुळे मनात नसतानाही महापौर कला ओझा यांनी अखेर १३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा. विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केल्याचे वृत्त हाती आले आहे. विशेष म्हणजे या सभेसाठी शिवसेना व स्थायी समिती सदस्यांच्या पत्रावरून सभा न घेता भाजपा सदस्यांनी दिलेल्या सभेच्या मागणी पत्रावरून शिवसेनेने हा ‘विशेष’ निर्णय घेतला आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर त्या योजनेचे काम घेतलेल्या कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे आणि मनपाच्या हातवरच्या करण्याच्या भूमिकेमुळे जनतेत तीव्र असंतोष निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भाजपाने तो असंतोष राजकीय श्रेयात परिवर्तित करण्यास सुरुवात केल्याने शिवसेनेने भाजपाच्या मागणीनुसार सभा घेण्यासाठी पाऊल उचलल्याने सेनेने एक प्रकारे नांग्या टाकल्या आहेत. भाजपाच्या सदस्यांनी मागणी केल्यानंतर समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे. परिणामी शिवसेना सदस्यांमध्ये व सभापती विजय वाघचौरे यांच्या नाराजीचा सूर उमटला आहे. स्थायी समिती सदस्यांच्या मागणीनुसार सभा झाली असती तर पक्षाला फायदा झाला असता, असे सेनेच्या सदस्यांना व जैस्वाल यांना वाटत होते; परंतु सेनेतील काही हेकेखोर नेत्यांना ती सभा होऊच नये असे वाटत होते. भाजपाच्या पत्रासमोर आता सेनेतील समांतरपे्रमी गटाने नांग्या टाकल्या असल्या तरी अजूनही त्यांनी ती सभा होऊ नये असे त्यांना वाटते आहे.