शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

२५ गावांची जलयुक्त शिवारसाठी निवड

By admin | Updated: April 11, 2017 00:15 IST

भोकरदन : तालुक्यातील २५ गावांची सन २०१७- १८ साठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी निवड करण्यात आली आहे़

भोकरदन : तालुक्यातील २५ गावांची सन २०१७- १८ साठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी निवड करण्यात आली आहे़ तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांनी भोकरदन तालुक्यातील २५ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड केली आहे. गावांची निवड करून ती नावे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली होती.त्यानुसार जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी तालुक्यातील वाकडी, कोठा कोळी, कोळेगाव, कठोरा जैनपुर, क्षिरसागर, आलापुर, भिवपुर, पंढरपुर, चांदई ठोंबरी, नळणी बु, कोपर्डा, सोयगाव देवी, थिगळखेडा, खामखेडा, पारध बु, शेलुद,सिरजगाव वाघृळ, खडकी, पळसखेडा दाभाडी, सुरंगळी, हसनाबाद, तपोवन, चांदई एक्को, उमरेखडा, जानेफळ दाभाडी, या २५ गावाची निवड करण्यात आली आहे. तर गेल्या दोन वर्षामध्ये तालुक्यातील २०१५ - १६ मध्ये ३४ गावे तर २०१७ -१७ मध्ये ३१ गावे अशा एकूण ६५ गावांची निवड जलयुक्त शिवार योजने मध्ये निवड करण्यात आली होती. त्या गावांपैकी ६० टक्के गावामध्ये जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. मात्र ४० टक्के गावांची केवळ निवड झाली आहे. या गावांमध्ये जलयुक्तची कामे समाधान कारक करण्यात आली नाही. त्याला कोण जबाबदार आहे याच्या आत्मपरिक्षणाची गरज आहे. मात्र ६५ गावांपैकी ठराविक गावांमध्येच जलयुक्तची कामे करण्यात आली आहे. ज्या गावांत जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली अशा गावांमध्ये पाणी पुरवठ्याचे टँकर देऊ नये, असे निर्र्देश आहेत. तर गेल्या दोन वर्षांत ज्या गावात जलयुक्तची कामे झाली अशा गावांत सुध्दा पाणीटंचाई निर्माण झाली आहे. (वार्ताहर)