शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

गुणवत्ता वाढीसाठी करणार २०० शाळांची निवड

By admin | Updated: April 29, 2015 00:52 IST

जालना : सर्वशिक्षा अभियानच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी २०१५-१६ या वर्षासाठी जिल्ह्यातील २०० शाळांची निवड करण्यात येणार आहे

जालना : सर्वशिक्षा अभियानच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी २०१५-१६ या वर्षासाठी जिल्ह्यातील २०० शाळांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठीची आर्थिक तरतूद भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळाने मंजूर केल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक राऊत यांनी दिली.या उपक्रमाअंतर्गत शाळांच्या निवडीसाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. प्रत्येक समूह साधन केंद्रातून एक शाळा याप्रमाणे २०० शाळांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात शाळेचे व्यवस्थापन जिल्हा परिषद, नगर परिषदांकडे असणार आहे. शाळा निवडीसाठी आवश्यक बाबींची माहिती विस्तृतपणे नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील व समूह साधन केंद्रावर केंद्रप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करावयाची आहे. समूह साधन केंद्राअंतर्गत सर्व शिक्षकांची बैठक व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण व निवड २ मे रोजी होणार आहे. गटसाधन केंद्रावर निवडलेल्या उपक्रमाच्या सादरीकरणासाठी ६ मे रोजी बैठक बोलावण्यात येणार आहे. जिल्हा कार्यालयास प्रत्येक केंद्रातून दोन याप्रमाणे एकूण २१२ शाळांची यादी व सादरीकरण प्रत गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सादर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)