शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त बसगाड्यांमुळे सुरक्षितता धोक्यात

By admin | Updated: May 11, 2015 00:34 IST

सोमनाथ खताळ , बीड सुरक्षित प्रवासाचे दावे करणारे एसटी महामंडळ नादुरुस्त बसगाड्यांद्वारे प्रवाशांची ने- आण करत असल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली आहे. आठ तासांत दोन बसगाड्यांचा अपघात झाला.

सोमनाथ खताळ , बीडसुरक्षित प्रवासाचे दावे करणारे एसटी महामंडळ नादुरुस्त बसगाड्यांद्वारे प्रवाशांची ने- आण करत असल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली आहे. आठ तासांत दोन बसगाड्यांचा अपघात झाला. या गाड्यांचे दुरुस्ती काम (मेंटेनन्स) व्यवस्थित न झाल्याने अपघात झाल्याचा सूर चालकांमधून उमटत आहे तर अधिकाऱ्यांनी मात्र रस्ता व वाहकाला दोषी धरले आहे. कोलमडलेले वेळापत्रक, स्थानकांची ुदुरवस्था व खटारा बसगाड्या... यामुळे सामान्यांची लालपरी ‘समस्या’पूरच्या दिशेने धावू लागली आहे.शनिवारी रात्री आठच्या सुमारास शिरूर नदीजवळ (अहमदनगर) व रविवारी सकाळी बीडजवळील तळेगाव फाट्याजवळ बीड आगाराच्या दोन बसगाड्यांचा अपघात झाला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातास नेमके कारण काय होते ? याची कारणमिमांसा काढली असता बसगाड्या नादुरूस्त असल्याचे समजले. अनेक बसगाड्यांचे ब्रेकचे प्रॉब्लेम स्टेअरिंगही जाम जात असल्याचे चालकांनी सांगितले. या खटाऱ्या बसगाड्यांमधून प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणी येतात. एवढेच नव्हे तर चालकांना सुद्धा याचा मोठा त्रास होतो. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांमधून केला जात आहे. अपघातांबद्दल यांत्रिक अभियंता के. एस. लांडगे म्हणाले, आमच्या सर्व गाड्या दुरूस्त आहेत. चालक काही पण सांगतात. आम्ही रोज चेकिंग करतो, असेही त्यांनी सांगितले.ब्रेक-हॉर्न, एका बाजूला ओढणे, पॉवर स्टेअरिंग असून सुध्दा जाम होणे, वायपर बंद, गिअर बॉक्स व्यवस्थित नाही आदी समस्यांचा पाढा चालकांनी ‘लोकमत’समोर वाचून दाखविला.