शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सायकलींच्या मालकांचा शोध सुरुच

By admin | Updated: July 16, 2016 01:13 IST

लातूर : दोन अल्पवयीन गुन्हेगारांकडून ३५ सायकली जप्त केल्यानंतर ‘त्या’ परत कशा करायच्या? या विवंचनेत असलेल्या पोलिसाकडून अद्यापही फिर्यादींचा शोध सुरुच आहे.

लातूर जिल्ह्यातील पहिला सायकल चोरीचा गुन्हा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर, यातील दोन सायकली शिवाजीनगर पोलिसांकडे जमा करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी महाविद्यालयीन दोन विद्यार्थ्यांनी आपली सायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली केल्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्याला ३३ सायकलींच्या मालकांचा शोध पोलिसांकडून अद्यापही सुरुच आहे. गेल्या महिनाभरापासून, सायकलींच्या मालकांचा शोध न लागल्यामुळे त्या ३३ सायकली जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पडून आहेत. सायकल चोरी प्रकरणात फिर्यादींनी आपल्या सायकली घेवून जाण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले होते. मात्र गेल्या महिनाभरात दोन महाविद्यालयीन तरुणांशिवाय कोणीच पुढे आले नाही. आता या सायकलींचे वाटप कसे करायचे, याच पेचात पोलिस प्रशासन आहे. त्यासाठी ज्यांच्या सायकली चोरीला गेल्या आहेत, अशा सायकल मालकांनी सायकलीबाबतचा पुरावा आणि शपथपत्र देवून सायकल घेवून जावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.(प्रतिनिधी)