शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या झळा तीव्र; टँकरने गाठले शतक

By admin | Updated: April 1, 2015 00:56 IST

जालना : जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांना ११३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात अंबड तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकरने बदनापूर तालुक्यात २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

जालना : जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांना ११३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात अंबड तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकरने बदनापूर तालुक्यात २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील २२८ गावांसाठी २२६ विहिरी अधिग्रहन करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढावलेली आहे. कमी पावसामुळे या वर्षी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. तसेच काही ठिकाणी धरणेही कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांमधील २ लाख ९ हजार ८५४ ग्रामस्थांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. या लोकांसाठी प्रशासनाने ११३ टँकरद्वारे २५८ खेपा करून पाणी पुरवठा सुरू केला आहे.जालना तालुक्यातील विरेगाव, सोलगव्हाण, नेर, डुकरी पिंप्री, सेवली, वरखेडा, मोती गव्हाण, एरंडवडगाव या सात गावांत १० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच ५९ गावांसाठी ६१ विहिरींचे अधिग्रहन करण्यात आले.बदनापूर तालुक्यात २१ गावे आणि ६ वाड्यांना २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यात रोषणगाव, धोपटेश्वर, बदनापूर, दगडवाडी, दुधनवाडी, कडेगाव, वाघु्रळ, बाजार वाहेगाव, देव पिंपळगाव, राजेवाडी, वंजारवाडी, ढोकसाळ, अकोला, भाकरवाडी, मांजरगाव, वरूडी, शेलगाव, वाकुळणी, मेहुणा, चिखली या गावांचा समावेश आहे. तसेच तालुक्यातील ३८ गावांसाठी ४० विहिरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे.भोकरदन तालुक्यातील सावरखेडा, तळेगाववाडी, विटा, रामनगर, पिंप्री, पळसखेडा लोणगाव, या पाच गावात सात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. तसेच सात विहिरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. जाफराबाद तालुक्यातील भातोडी, ठोकवाडी, कुंभारी, पापळ, दुनगाव, यागावात पाच टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे. तसेच ८ विहीरीचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. परतूर तालुक्यात मागील आठवड्यापर्यंत एकही टँकरर सुरू नव्हते. या आठवड्यात तालुक्यातील सुरूमगाव येथे एका टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. तर तालुक्यातील १० गावांसाठी ९ विहिरींचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.मंठा तालुक्यातील मंठा शहर, हिवरखेडा, पांगरी गोसावी, कंठाळा, गुलखंड या पाच गावात पाच टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच ५ विहीरीचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी, मच्छिंद्रनाथ चिंचोली, राणी उंचेगाव, रवना, राहेरा, राहेरातांडा, बाहिरगाव, शिंदे वडगाव, पांडोळी, देव हिवरा, देवहिवरा वस्ती, देवनगर तांडा, डहाळेगाव, डहाळेगाव तांडा, रांजणी, चित्रवडगाव, भेंडाळा, बोरगाव, बोरगा खुर्द, जांबसमर्र्थ, शिंदखेड तांडा, चित्रवडगाव, बेलगाव, रामगव्हाण खुर्द, या गावांना आणि वाड्यांना २ शासकीय व १६ खाजगी असे १८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच ४८ गावांसाठी ४४५विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)